ठळक गोष्टी
-
सुविचार — कीर्ती म्हणजे गाजविलेल्या कर्तुत्वाचा सुगंध आहे (लेखक: सॉक्रेटिस)
-
सुविचार — मुक्तपणे आनंदी आयुष्य जगायचे असेल तर मनातील कंटाळवाणी भावना काढून टाकणे ही पहिली अट आहे (लेखक: रिचार्ज बाग)
-
सुविचार — लोकांचे हित हित कशात आहे हे जो माणूस लोकापवादाची लोकांची परवा न करता निर्भयपणे मांडतो त्यालाच मी पुढारी समजतो (लेखक: अज्ञात)
-
१६ एप्रिल विशेष दिन — जागतिक आवाज दिन
-
जन्म - १६ एप्रिल १९३४ — राम नाईक — भारतीय राजकारणी आणि केंद्रीय मंत्री
-
निधन - १६ एप्रिल १९६६ — नंदलाल बोस — भारतीय जगविख्यात चित्रकार — पद्म विभूषण (जन्म: ३ डिसेंबर १८८२)
-
जन्म - १६ एप्रिल १९७८ — लारा दत्ता — मॉडेल आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
सुविचार — कीर्ती म्हणजे गाजविलेल्या कर्तुत्वाचा सुगंध आहे (लेखक: सॉक्रेटिस)
-
सुविचार — मुक्तपणे आनंदी आयुष्य जगायचे असेल तर मनातील कंटाळवाणी भावना काढून टाकणे ही पहिली अट आहे (लेखक: रिचार्ज बाग)
-
सुविचार — लोकांचे हित हित कशात आहे हे जो माणूस लोकापवादाची लोकांची परवा न करता निर्भयपणे मांडतो त्यालाच मी पुढारी समजतो (लेखक: अज्ञात)
-
१६ एप्रिल विशेष दिन — जागतिक आवाज दिन
-
जन्म - १६ एप्रिल १९३४ — राम नाईक — भारतीय राजकारणी आणि केंद्रीय मंत्री
-
निधन - १६ एप्रिल १९६६ — नंदलाल बोस — भारतीय जगविख्यात चित्रकार — पद्म विभूषण (जन्म: ३ डिसेंबर १८८२)
-
जन्म - १६ एप्रिल १९७८ — लारा दत्ता — मॉडेल आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
१ जुलै जन्म
-
१९७५: कर्नाम मल्लेश्वरी — भारतीय वेटलिफ्टर — पद्मश्री, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार
-
१९६६: उस्ताद राशिद खान — रामपूर-साहसवान घराण्याचे शास्त्रीय गायक — पद्म भूषण, पद्मश्री, संगीत नाटक अकादमी पुरस्कार
-
१९६३: रमेश्वर लाल डूडी — भारतीय राजकारणी, खासदार आणि राजस्थानचे आमदार
-
१९५५: तामो मिबांग — भारतीय शैक्षणिक प्रशासक, राजीव गांधी विद्यापीठाचे कुलगुरू
-
१९४९: वेंकय्या नायडू — भारताचे १३वे उपराष्ट्रपती
-
१९३९: काझी जफर अहमद — बांगलादेश देशाचे ८वे पंतप्रधान, राजकारणी
-
१९३८: पंडित हरिप्रसाद चौरसिया — प्रख्यात बासरीवादक — पद्म विभूषण, पद्म भूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार
-
१९३४: लिओनार्ड फीन — अमेरिकन पत्रकार आणि शैक्षणिक, मोमेंट मासिकचे सह-संस्थापक
-
१९२९: जेराल्ड एडेलमन — अमेरिकन जीवशास्त्रज्ञ आणि रोगप्रतिकारकशास्त्रज्ञ — नोबेल पारितोषिक
-
१९१७: श्याम सरन नेगी — भारतीय शिक्षक, देशातील पहिले मतदार
-
१९१३: वसंतराव नाईक — महाराष्ट्राचे ४थे मुख्यमंत्री, रोहयो योजनेचे जनक
-
१८८७: एकनाथ पांडुरंग रेंदाळकर — कवी व संपादक
-
१८८२: बिधनचंद्र रॉय — पश्चिम बंगालचे २रे मुख्यमंत्री,निष्णात डॉक्टर आणि शिल्पकार — भारतरत्न