निधन - ११ सप्टेंबर १९८७ — महादेवी वर्मा — हिंदी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ — पद्म विभूषण, पद्म भूषण, ज्ञानपीठ पुरस्कार (जन्म: २६ मार्च १९०७)
घटना - ११ सप्टेंबर १९६५ — भारतीय सैन्याने लाहोर जवळील बुर्की गाव ताब्यात घेतले.
सुविचार — कोणत्याही कामाची चांगली तयारी केल्याशिवाय त्या कामाला आरंभ न करणे आणि सुरू केलेले काम प???र्ण करूनच हात वेगळे करणे हे बुद्धीचे पहिले लक्षण… (लेखक: विनोबा भावे — जन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२)
निधन - ११ सप्टेंबर १९८७ — महादेवी वर्मा — हिंदी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ — पद्म विभूषण, पद्म भूषण, ज्ञानपीठ पुरस्कार (जन्म: २६ मार्च १९०७)
घटना - ११ सप्टेंबर १९६५ — भारतीय सैन्याने लाहोर जवळील बुर्की गाव ताब्यात घेतले.
सुविचार — कोणत्याही कामाची चांगली तयारी केल्याशिवाय त्या कामाला आरंभ न करणे आणि सुरू केलेले काम प???र्ण करूनच हात वेगळे करणे हे बुद्धीचे पहिले लक्षण… (लेखक: विनोबा भावे — जन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२)
१९९६:— आय. बी. एम. (IBM) कंपनीने बनवलेल्या डीप ब्लू या महासंगणकाने बुद्धीबळात गॅरी कास्पारॉव्हचा पराभव केला.
१९४८:— पुणे विद्यापीठाची स्थापना.
जन्म
१९४५:राजेश पायलट— केंद्रीय मंत्री
(निधन: ११ जून २०००
)
१९१०:दुर्गाबाई भागवत— जेष्ठ लेखिका, तत्त्ववेत्या
(निधन: ७ मे २००२
)
निधन
२०२३:गौतम शोम (सीनियर)— भारतीय क्रिकेट खेळाडू
(जन्म: २८ मे १९५८
)
२००१:मोगुबाई कुर्डीकर— जयपूर-अत्रौली घराण्याच्या प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका, गानतपस्विनी — पद्मभूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, तानसेन पुरस्कार
(जन्म: १५ जुलै १९०४
)