जन्म - ६ जून १८९१ — मस्ती व्यंकटेश अय्यंगार — कन्नड साहित्याचे दिग्गज लेखक, कादंबरीकार आणि विचारवंत होते. — ज्ञानपीठ पुरस्कार (निधन: ६ जून १९८६)
सुविचार — विद्याही तलवारी सारखीच आहे तिचे महत्त्व तिला धारण करणाऱ्या वर अवलंबून आहे (लेखक: अज्ञात)
घटना - ६ जून २००४ — भारताच्या राष्ट्रपतींनी तमिळ शास्त्रीय भाषा म्हणून धोषित केली.
सुविचार — मी झोपलो तेव्हा स्वप्नात पाहिले की आयुष्य सुंदर आहे पण जेव्हा जागा झालो तेव्हा जाणवले की आयुष्य कर्तव्य सुद्धा आहे (लेखक: लॉर्ड टेनिसन — जन्म: ६ ऑगस्ट १८०९ | निधन: ६ ऑक्टोबर १८९२)
जन्म - ६ जून १८९१ — मस्ती व्यंकटेश अय्यंगार — कन्नड साहित्याचे दिग्गज लेखक, कादंबरीकार आणि विचारवंत होते. — ज्ञानपीठ पुरस्कार (निधन: ६ जून १९८६)
सुविचार — विद्याही तलवारी सारखीच आहे तिचे महत्त्व तिला धारण करणाऱ्या वर अवलंबून आहे (लेखक: अज्ञात)
घटना - ६ जून २००४ — भारताच्या राष्ट्रपतींनी तमिळ शास्त्रीय भाषा म्हणून धोषित केली.
सुविचार — मी झोपलो तेव्हा स्वप्नात पाहिले की आयुष्य सुंदर आहे पण जेव्हा जागा झालो तेव्हा जाणवले की आयुष्य कर्तव्य सुद्धा आहे (लेखक: लॉर्ड टेनिसन — जन्म: ६ ऑगस्ट १८०९ | निधन: ६ ऑक्टोबर १८९२)
१९९९:— टेनिस सम्राज्ञी स्टेफी ग्राफ हिने जर्मन खुल्या टेनिस स्पर्धेत आपल्या कारकिर्दीतील १,००० वा सामना खेळण्याचा एक वेगळा विक्रम प्रस्थापित केला.
१९९८:— २४ वर्षांनंतर भारताने पुन्हा राजस्थानच्या वाळवंटातील पोखरणच्या परिसरात हायड्रोजन बॉम्बनिर्मितीसाठीच्या साधनासह तीन यशस्वी आण्विक चाचण्या केल्या.
१९९६:— १९९६ माउंट एव्हरेस्ट आपत्ती - एकाच दिवसात माउंट एव्हरेस्टच शीखर चढणाऱ्या ८ लोकांचे निधन झाले.
१९४९:— इस्त्रायलचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) समावेश झाला.
१८८८:— मुंबईतील मांडवी येथील कोळीवाड्यात थोर समाजसुधारक जोतिबा फुले यांना रावबहादूर वड्डेदार यांनी महात्मा ही पदवी दिली.
१८६७:— लक्झेंबर्गला स्वातंत्र्य मिळाले.
१८५८:— मिनेसोटा अमेरिकेचे ३२ वे राज्य झाले.
१८५७:— १८५७ चा राष्ट्रीय उठाव भारतीयांनी ब्रिटिशांकडून दिल्ली ताब्यात घेतली.
१५०२:— ख्रिस्तोफर कोलंबस आपल्या ४ थ्या आणि अखेरच्या सफरीवर वेस्ट इंडिज बेटांकडे निघाला.