ठळक गोष्टी
-
सुविचार — प्रत्येक गोष्ट चांगली असेलच असे नाही पण प्रत्येक चांगली गोष्ट मोठी असते (लेखक: डेमोस्टेनिस)
-
जन्म - ६ जून १८९१ — मस्ती व्यंकटेश अय्यंगार — कन्नड साहित्याचे दिग्गज लेखक, कादंबरीकार आणि विचारवंत होते. — ज्ञानपीठ पुरस्कार (निधन: ६ जून १९८६)
-
घटना - ६ जून १९७१ — सोयुझ ११ — अंतराळाचे प्रक्षेपण.
-
जन्म - ६ जून १९२९ — सुनील दत्त — अभिनेते, समाजसेवक; पद्मश्री सन्मानित, लोकसेवेसाठी राजकारणी प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व. — पद्मश्री (निधन: २५ मे २००५)
-
सुविचार — निष्क्रियतेपेक्षा चुकीची का होईना क्रिया करत राहणे अधिक चांगले (लेखक: पंडित जवाहरलाल नेहरू)
-
सुविचार — मन थोर असेल तरच तेच की होईल (लेखक: कार्ल युंग — जन्म: २६ जुलै १८७५ | निधन: ६ जून १९६१)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
सुविचार — प्रत्येक गोष्ट चांगली असेलच असे नाही पण प्रत्येक चांगली गोष्ट मोठी असते (लेखक: डेमोस्टेनिस)
-
जन्म - ६ जून १८९१ — मस्ती व्यंकटेश अय्यंगार — कन्नड साहित्याचे दिग्गज लेखक, कादंबरीकार आणि विचारवंत होते. — ज्ञानपीठ पुरस्कार (निधन: ६ जून १९८६)
-
घटना - ६ जून १९७१ — सोयुझ ११ — अंतराळाचे प्रक्षेपण.
-
जन्म - ६ जून १९२९ — सुनील दत्त — अभिनेते, समाजसेवक; पद्मश्री सन्मानित, लोकसेवेसाठी राजकारणी प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व. — पद्मश्री (निधन: २५ मे २००५)
-
सुविचार — निष्क्रियतेपेक्षा चुकीची का होईना क्रिया करत राहणे अधिक चांगले (लेखक: पंडित जवाहरलाल नेहरू)
-
सुविचार — मन थोर असेल तरच तेच की होईल (लेखक: कार्ल युंग — जन्म: २६ जुलै १८७५ | निधन: ६ जून १९६१)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
१२ जुलै घटना
-
२००१: एम. एस. स्वामीनाथन — यांना टिळक पुरस्कार प्रदान.
-
१९९९: सुनील गावसकर — यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान.
-
१९९८: फ़ुटबाँल विश्वकरंडक — फ्रान्सने ब्राझिलचा ३-० असा पराभव करुन १९९८ चा फ़ुटबाँल विश्वकरंडक जिंकला.
-
१९९५: दिलीपकुमार — यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
-
१९८५: पी. एन. भगवती — भारताचे १७वे सरन्यायाधीश बनले.
-
१९८२: राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची (NABARD) — स्थापना झाली.
-
१९७९: किरिबाती — देशाला इंग्लंडपासुन स्वातंत्र्य मिळाले.
-
१९६२: द रोलिंग स्टोन्स — यांचा पहिला कार्यक्रम लंडनमधील मार्क्वी क्लबमधे झाला.
-
१९६१: धरणफुटी, पुणे — पानशेत, खडकवासला ही धरणे फुटल्यामुळे पुरात किमान २,००० लोकांचे निधन तर १ लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले.
-
१९२०: पनामा कालवा — औपचारिक उदघाटन झाले.
-
१७९९: रणजित सिंग — यांनी लाहोर ताब्यात घेतले आणि पंजाबचे सम्राट झाले.
-
१६७४: मराठा साम्राज्य — शिवाजी महाराजांनी इंग्रजांशी मित्रत्त्वाचा तह केला.