सुविचार — जे लोक उदंड आत्मविश्वास शौर्य आणि चिकाटी यांच्या जोरावर नेते झाले अशा लोकांनीच जगाचा इतिहास घडला आहे (लेखक: महात्मा गांधी)
जन्म - १६ एप्रिल १९३४ — राम नाईक — भारतीय राजकारणी आणि केंद्रीय मंत्री
सुविचार — छोट्यांशी हळुवारपणे वयोवृद्धांशी अनुकंपनीने संघर्ष करणाऱ्यांशी सहानुभूतीने दुबळ्या तसेच प्रभागादेशी लोकांची सहनशीलतेने वागावे कारण आपल्याला… (लेखक: लॉईड शिअरर)
सुविचार — आपण सक्षम आहोत असा विचार जो करतो तोच खरा सक्षम असतो (लेखक: भगवान गौतम बुद्ध)
सुविचार — जे लोक उदंड आत्मविश्वास शौर्य आणि चिकाटी यांच्या जोरावर नेते झाले अशा लोकांनीच जगाचा इतिहास घडला आहे (लेखक: महात्मा गांधी)
जन्म - १६ एप्रिल १९३४ — राम नाईक — भारतीय राजकारणी आणि केंद्रीय मंत्री
सुविचार — छोट्यांशी हळुवारपणे वयोवृद्धांशी अनुकंपनीने संघर्ष करणाऱ्यांशी सहानुभूतीने दुबळ्या तसेच प्रभागादेशी लोकांची सहनशीलतेने वागावे कारण आपल्याला… (लेखक: लॉईड शिअरर)
सुविचार — आपण सक्षम आहोत असा विचार जो करतो तोच खरा सक्षम असतो (लेखक: भगवान गौतम बुद्ध)
१९९५:— टेबल टेनिसमधे सलग ६,६७० रॅलीज करण्याचा जागतिक विक्रम डॉ. रमेश बाबू यांनी पुण्यात नोंदवला.
१९४४:— मुंबई गोदीत उभ्या असलेल्या फोर्ट स्टिकिन या मालवाहू जहाजावर दुपारी ४ वाजुन ५ मिनिटांनी भीषण स्फोट होऊन ३०० जण ठार झाले आणि (त्याकाळच्या) सुमारे २ कोटी पौंड इतके आर्थिक नुकसान झाले.
१९१२:— आर. एम. एस. टायटॅनिक हे जहाज रात्री ११:४० वाजता (स्थानिक वेळ उत्तर अटलांटिक महासागरात एका हिमनगावर धडकले.
१७३६:— चिमाजीअप्पा यांनी अद्वितीय पराक्रम करुन जंजिऱ्या;याच्या सिद्दीसाताचा पराभव केला.
१६६५:— सुप्रसिद्ध पुरंदरच्या वेढ्यामधे दिलेरखान पठाणने वज्रमाळ किल्ला जिंकला.
१६६१:— प्रिन्स सेसी या शास्त्रज्ञाने प्रथमच दुर्बिणीसाठी टेलिस्कोप ही संज्ञा वापरली.