२०२२:कॅनडा— कोविड-१९ महामारीच्या आदेश आणि निर्बंधांच्या विरोधात देशव्यापी आंदोलन करत असलेल्या लोकाना रोकण्यासाठी, पंतप्रधान जस्टीन ट्रूदेऊ यांनी देशाच्या इतिहासात पहिल्यांदा आपत्कालीन कायदा लागू केला.
१८८१:— भारतातील पहिल्या होमिओपाथिक कॉलेजची कोलकाता येथे स्थापना.
जन्म
१९५२:सुषमा स्वराज— भारतीय राजकारणी, दिल्लीच्या ५व्या मुख्यमंत्री आणि भारताच्या पहिल्या महिला माजी परराष्ट्रमंत्री, प्रभावी वक्त्या व लोकनेत्या म्हणून प्रसिद्ध — पद्मविभूषण (मरणोत्तर)
(निधन: ६ ऑगस्ट २०१९
)