सुविचार — कोणत्याही कामाची चांगली तयारी केल्याशिवाय त्या कामाला आरंभ न करणे आणि सुरू केलेले काम प???र्ण करूनच हात वेगळे करणे हे बुद्धीचे पहिले लक्षण… (लेखक: विनोबा भावे — जन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२)
घटना - ११ सप्टेंबर १९७२ — नाट्यमंदार निर्मित आणि प्रा. मधुकर तोरडमल लिखित व दिग्दर्शित तरुण तुर्क, म्हातारे अर्क या नाटकाचा पहिला प्रयोग इचलकरंजी येथील डेक्कन स्पिनिंग मिलच्या गणेशोत्सवात झाला.
घटना - ११ सप्टेंबर १९०६ — म. गांधींनी द. आफ्रिकेत सत्याग्रह हा शब्द पहिल्यांदा वापरला.
घटना - ११ सप्टेंबर १७७३ — बेंजामिन फ्रँकलिनने रुल्स बाय विच ए ग्रेट एम्पायर मे बी रिड्युस्ड टू ए स्मॉल वन हा निबंध प्रकाशित केला.
सुविचार — कोणत्याही कामाची चांगली तयारी केल्याशिवाय त्या कामाला आरंभ न करणे आणि सुरू केलेले काम प???र्ण करूनच हात वेगळे करणे हे बुद्धीचे पहिले लक्षण… (लेखक: विनोबा भावे — जन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२)
घटना - ११ सप्टेंबर १९७२ — नाट्यमंदार निर्मित आणि प्रा. मधुकर तोरडमल लिखित व दिग्दर्शित तरुण तुर्क, म्हातारे अर्क या नाटकाचा पहिला प्रयोग इचलकरंजी येथील डेक्कन स्पिनिंग मिलच्या गणेशोत्सवात झाला.
घटना - ११ सप्टेंबर १९०६ — म. गांधींनी द. आफ्रिकेत सत्याग्रह हा शब्द पहिल्यांदा वापरला.
घटना - ११ सप्टेंबर १७७३ — बेंजामिन फ्रँकलिनने रुल्स बाय विच ए ग्रेट एम्पायर मे बी रिड्युस्ड टू ए स्मॉल वन हा निबंध प्रकाशित केला.
२०२२:अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (All India Football Federation)— FIFA ने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला तृतीय पक्षाच्या हस्तक्षेपाबाबतच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पूर्णपणे निलंबित केले.
१९८८:— मिले सूर मेरा तुम्हारा दूरदर्शनवरून पहिल्यांदाच प्रसारित झाले.
१९८२:— भारतात रंगीत दूरचित्रवाणीच्या प्रसारणास सुरुवात झाली.
१९७५:— बांगलादेशमध्ये लष्करी उठाव. शेख मुजीबूर रहमान कुटुंबीयांची हत्या.
१९७१:— अमेरिकन डॉलरचे सोन्याशी असलेले संधान खंडित झाले.
१९६०:— कॉँगो देश फ्रांसपासून स्वतंत्र झाला.
१९४८:— दक्षिण कोरिया या देशाची निर्मिती झाली.
१९४७:— पं. नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान झाले.
१९४५:— दुसरे महायुद्ध - जपानने शरणागती पत्करली.
१९२९:— ग्राफ झेपेलिन हा संशोधक बलून मधून जगप्रवासासाठी रवाना झाले.
१८६२:— मद्रास उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
१८२४:— अमेरिकेतील गुलामगिरी पासून सुटका झालेल्या व्यक्तींनीलायबेरिया हे राष्ट्र निर्माण केले.
१६६४:— कुडाळ प्रांतात शिवाजी महाराजांनी खवासखानाला (दुसऱ्यांदा) पराभूत केले.
जन्म
१९७१:अदनान सामी— भारतीय गायक, संगीतकार आणि पियानोवादक म्हणून प्रसिद्ध — पद्मश्री
१९१७:सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी— भारतीय ज्येष्ठ लेखिका
(निधन: १३ नोव्हेंबर २००१
)
१९१२:उस्ताद अमीर खान— प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायक आणि इंदौर घराण्याचे संस्थापक — पद्मभूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार
(निधन: १३ फेब्रुवारी १९७४
)
१८७३:रामप्रसाद चंदा— भारतीय पुरातात्त्विक व इतिहासकार
(निधन: २८ मार्च १९४२
)
१८७२:श्री अरबिंदो— भारतीय क्रांतिकारक, धर्मगुरु
(निधन: ५ डिसेंबर १९५०
)
निधन
२००४:सुने बर्गस्ट्रोम— स्वीडिश बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक — नोबेल पुरस्कार
(जन्म: १० जानेवारी १९१६
)