जन्म - १६ एप्रिल १९३४ — राम नाईक — भारतीय राजकारणी आणि केंद्रीय मंत्री
सुविचार — जे लोक उदंड आत्मविश्वास शौर्य आणि चिकाटी यांच्या जोरावर नेते झाले अशा लोकांनीच जगाचा इतिहास घडला आहे (लेखक: महात्मा गांधी)
सुविचार — तुमच्या शाळेत तुम्हाला बरोबर उत्तर येईपर्यंत ते सांगण्याची संधी मिळते पण जीवनात असे घडत नाही त्यामुळे आलेल्या प्रत्येक संधीचा योग्य वापर कर… (लेखक: बिल गेट्स)
जन्म - १६ एप्रिल १९३४ — राम नाईक — भारतीय राजकारणी आणि केंद्रीय मंत्री
सुविचार — जे लोक उदंड आत्मविश्वास शौर्य आणि चिकाटी यांच्या जोरावर नेते झाले अशा लोकांनीच जगाचा इतिहास घडला आहे (लेखक: महात्मा गांधी)
सुविचार — तुमच्या शाळेत तुम्हाला बरोबर उत्तर येईपर्यंत ते सांगण्याची संधी मिळते पण जीवनात असे घडत नाही त्यामुळे आलेल्या प्रत्येक संधीचा योग्य वापर कर… (लेखक: बिल गेट्स)
२००१:— भारतीय क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी ऑस्ट्रेलिया विरूद्ध कसोटी सामन्यात २८१ धावा काढल्या.
१९९०:— सोविएत संघाने लिथुआनियाचे स्वातंत्र्य नाकारले.
१९८५:— symbolics.com या इंटरनेट वरील पहिल्या डोमेन नावाची नोंद झाली.
१९६१:— ब्रिटिश राष्ट्रकुलातून दक्षिण अफ्रिका बाहेर पडली.
१९५६:— ब्रॉडवेवरील मार्क हेलिंगर थिएटर येथे माय फेअर लेडी चा पहिला प्रयोग झाला.
१९३९:— दुसरे महायुद्ध जर्मनीने झेकोस्लोव्हाकिया गिळंकृत केले.
१९१९:— हैद्राबादच्या उस्मानिया विद्यापीठाचे उद्घाटन झाले.
१९०६:— रोल्स रॉईस या अलिशान कार कंपनीची सुरवात झाली.
१८९२:— लिव्हरपूल एफ.सी. ची स्थापना झाली.
१८७७:— इंग्लंड व ऑस्ट्रेलियात जगातील पहिला अधिकृत क्रिकेट कसोटी सामना सुरू झाला.
१८३१:— मुंबई येथे गणपत कृष्णाजी यांनी मराठीतील पहिले छापील पंचांग विक्रीला सुरु झाले.
१८२७:— टोरांटो विद्यापीठाची स्थापना झाली.
१८२०:— मेन हे अमेरिकेचे २३ वे राज्य बनले.
१६८०:— शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र राजाराम यांचा ताराबाई या प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी विवाह.
१५६४:— मुघल सम्राट अकबर याने हिंदूंवरील जिझिया कर रद्द केला.
१४९३:— भारत शोधल्याच्या आनंदात कोलंबस पहिल्या भारत शोध मोहिमेवरुन स्पेनला परतला. प्रत्यक्षात तो भारतात पोहोचलाच नव्हता तर वेस्ट इंडिजवरुन परत गेला होता.