ठळक गोष्टी
-
सुविचार — काव्य हे फेसाप्रमाणे नवे असावे आणि खडका प्रमाणे जुने असावे (लेखक: इमर्सन)
-
घटना - ६ जून १९३४ — यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन — स्थापना.
-
घटना - ६ जून १९२५ — क्रिस्लर कॉर्पोरेशन — स्थापना.
-
सुविचार — मी माझ्या विद्यार्थ्यांच्या कार्यात खंड पडू देत नाही कारण विद्यार्थ्यांनी माझे दांडगे व्यसन आहे (लेखक: डॉ बाबासाहेब आंबेडकर)
-
घटना - ६ जून १६७४ — मराठा साम्राज्य — रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.
-
सुविचार — मन थोर असेल तरच तेच की होईल (लेखक: कार्ल युंग — जन्म: २६ जुलै १८७५ | निधन: ६ जून १९६१)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
सुविचार — काव्य हे फेसाप्रमाणे नवे असावे आणि खडका प्रमाणे जुने असावे (लेखक: इमर्सन)
-
घटना - ६ जून १९३४ — यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन — स्थापना.
-
घटना - ६ जून १९२५ — क्रिस्लर कॉर्पोरेशन — स्थापना.
-
सुविचार — मी माझ्या विद्यार्थ्यांच्या कार्यात खंड पडू देत नाही कारण विद्यार्थ्यांनी माझे दांडगे व्यसन आहे (लेखक: डॉ बाबासाहेब आंबेडकर)
-
घटना - ६ जून १६७४ — मराठा साम्राज्य — रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.
-
सुविचार — मन थोर असेल तरच तेच की होईल (लेखक: कार्ल युंग — जन्म: २६ जुलै १८७५ | निधन: ६ जून १९६१)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
१६ जानेवारी घटना
-
२००८: — टाटा मोटर्सच्या नॅनो या एक लाख रुपये किंमतीच्या पीपल्स कारचे अनावरण.
-
१९९८: — ऊर्दू लेखक व कवी अली सरदार जाफरी यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
-
१९९६: — पुण्याचे शिल्पकार दिनकर शंकरराव थोपटे यांची ललित कला अकादमीच्या पुरस्कारासाठी निवड.
-
१९९५: — आयएनएस विद्युत या संपूर्ण देशी बनावटीच्या क्षेपणास्त्र नौकेचे गोवा येथे जलावतरण झाले.
-
१९७९: — शहा ऑफ इराण यांनी कुटुंबासह इजिप्तमध्ये पलायन केले.
-
१९७८: — रु. १,००० आणि अधिक किमतीच्या नोटा चलनातून रद्द.
-
१९५५: — पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या इमारतीचे (तात्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते उद्घाटन.
-
१९४१: — नेताजी सुभाषचंद्र बोसदेशाबाहेर प्रयाण.
-
१९२०: — अमेरिकेचे अध्यक्ष वूड्रो विल्सन यांच्या १४ कलमी कार्यक्रमानुसार स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाची (League of Nations पहिली बैठक झाली.
-
१६८१: — छत्रपती संभाजी राजे यांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला.
-
१६६६: — नेताजी पालकर वेळेवर न आल्याने पन्हाळगड जिंकण्याचा शिवाजीराजांचा डाव फसला.
-
१६६०: — रुस्तुम झमान आणि फाजल खान हे आदिलशहाचे सेनापती शिवाजी महाराजांवर चालुन आले आणि पराभूत होऊन परत गेले.