१६ नोव्हेंबर
-
१९९६: — कोकण रेल्वेच्या रत्नागिरी - मुंबई मार्गाचा शुभारंभ.
-
१९४५: युनेस्को (UNESCO) — स्थापना.
-
१९७३: पुल्लेला गोपीचंद — भारतीय बॅडमिंटनपटू — पद्म भूषण, पद्मश्री, मेजर ध्यान चंद खेलरत्न
-
१९३०: मिहिर सेन — एका वर्षात पाच खंडातील महासागर पोहणारे एकमेव व्यक्ती — पद्म भूषण, पद्मश्री
-
१९२७: श्रीराम लागू — भारतीय मराठी अभिनेते — पद्मश्री
-
२००६: मिल्टन फ्रिडमन — अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ — नोबेल पारितोषिक
-
१९१५: विष्णू गणेश पिंगळे — गदर पार्टीचे सदस्य आणि लाहोर कटातील क्रांतिकारक