घटना - ११ सप्टेंबर १९४२ — आझाद हिंद सेनेने जन गण मन राष्ट्रगीत म्हणून गायले.
घटना - ११ सप्टेंबर १२९७ — स्टर्लिंग ब्रिजच्या लढाईत स्कॉटिश सैन्याने इंग्लंडचा पराभव.
सुविचार — प्रगतीचा मार्ग हा चुकीच्या काटा-कुठयातून जातो जो मनुष्य या काटा-कुठ्यांना भितो त्याची कधीही प्रगती होत नाही (लेखक: विनोबा भावे — जन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२)
जन्म - ११ सप्टेंबर १९१५ — पुपुल जयकर — सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या (निधन: २९ मार्च १९९७)
घटना - ११ सप्टेंबर १९४२ — आझाद हिंद सेनेने जन गण मन राष्ट्रगीत म्हणून गायले.
घटना - ११ सप्टेंबर १२९७ — स्टर्लिंग ब्रिजच्या लढाईत स्कॉटिश सैन्याने इंग्लंडचा पराभव.
सुविचार — प्रगतीचा मार्ग हा चुकीच्या काटा-कुठयातून जातो जो मनुष्य या काटा-कुठ्यांना भितो त्याची कधीही प्रगती होत नाही (लेखक: विनोबा भावे — जन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२)
जन्म - ११ सप्टेंबर १९१५ — पुपुल जयकर — सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या (निधन: २९ मार्च १९९७)
२००५:— एअरबस ए-३८० या जगातील सर्वात मोठ्या प्रवासी विमनाचे अनावरण करण्यात आले.
१९९८:— मदनमोहन पूंछी यांनी भारताचे २८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९९७:— नॉर्वेच्या बोर्ग औसलँडने एकट्याने अटलांटिक महासागर पार केला.
१९७४:— इजिप्त व इस्त्राएल यांच्यात शांतता करारावर सह्या झाल्या.
१९६४:— न्यूयॉर्क येथे वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतीचे भूमिपूजन झाले.
१९५६:— संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईमध्ये गोळीबार. यात १० लोक ठार, २५० जखमी, दंगल वाढल्याने २४ तास कर्फ्यू लावण्यात आला.
१९११:— युजीन बी. इलाय यांनी सॅन फ्रान्सिस्कोच्या बंदरात उभ्या असलेल्या यु. एस. एस. पेनसिल्व्हेनिया या जहाजावर विमान उतरवले. जहाजावर विमान उतरण्याचा हा पहिलाच प्रसंग होता.
१७७८:— कॅप्टन जेम्स कूक हे हवाई बेटांवर पोचणारे पहिले युरोपियन ठरले.