ठळक गोष्टी
सुविचार — ज्या कामाला सुरुवातीला यश येते पण शेवटी अपयश येते अशा कामापेक्षा सुरुवातीला अपयश येणारे पण शेवटी यशस्वी होणारे काम करणे मला जास्त आवडेल ( लेखक: वृडो विल्सन )
घटना - ६ जून १६७४ — मराठा साम्राज्य — रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.
सुविचार — मन थोर असेल तरच तेच की होईल ( लेखक: कार्ल युंग — जन्म: २६ जुलै १८७५ | निधन: ६ जून १९६१ )
सुविचार — ज्यांना सारे जग दुय्यम जागा देते त्यांची खरी जागा प्रथमच असते ( लेखक: जोरातन स्विफ्ट )
घटना - ६ जून १९४२ — दुसरे महायुद्ध — मिडवेची लढाई: अमेरिकन नेव्हीचा इम्पीरियल जपानी नौदलावर विजय.
जन्म - ६ जून १८९१ — मस्ती व्यंकटेश अय्यंगार — कन्नड साहित्याचे दिग्गज लेखक, कादंबरीकार आणि विचारवंत होते. — ज्ञानपीठ पुरस्कार (निधन: ६ जून १९८६ )
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
सुविचार — ज्या कामाला सुरुवातीला यश येते पण शेवटी अपयश येते अशा कामापेक्षा सुरुवातीला अपयश येणारे पण शेवटी यशस्वी होणारे काम करणे मला जास्त आवडेल ( लेखक: वृडो विल्सन )
घटना - ६ जून १६७४ — मराठा साम्राज्य — रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.
सुविचार — मन थोर असेल तरच तेच की होईल ( लेखक: कार्ल युंग — जन्म: २६ जुलै १८७५ | निधन: ६ जून १९६१ )
सुविचार — ज्यांना सारे जग दुय्यम जागा देते त्यांची खरी जागा प्रथमच असते ( लेखक: जोरातन स्विफ्ट )
घटना - ६ जून १९४२ — दुसरे महायुद्ध — मिडवेची लढाई: अमेरिकन नेव्हीचा इम्पीरियल जपानी नौदलावर विजय.
जन्म - ६ जून १८९१ — मस्ती व्यंकटेश अय्यंगार — कन्नड साहित्याचे दिग्गज लेखक, कादंबरीकार आणि विचारवंत होते. — ज्ञानपीठ पुरस्कार (निधन: ६ जून १९८६ )
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
२ मे घटना
२०१२: — नॉर्वेजियन चित्रकार एडवर्ड माँचद स्क्रीम हे चित्र लिलावात १२० मिलियन डॉलर्सला विकले गेले. हा एक नवा जागतिक विक्रम बनला.
२०११: — अमेरिकन सैन्याच्या Navy Seals या विशेष तुकडीने ओसामा बिन लादेन याची पाकिस्तानातील ऍबोटाबाद हत्या केली.
२००४: — एस. राजेन्द्रबाबू यांनी भारताचे ३४वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९९९: — कोल्हापूर येथील शर्वरी मानसिंग पवार या तीन वर्षे चार महिन्याच्या बालिकेने ५१.१ कि. मी. अंतर न थांबता स्केटिंग करुन ३ तास ५१ मिनिटांत पार केले.
१९९७: — टोनी ब्लेअर इंग्लंडचे पंतप्रधान बनले.
१९९४: — बँक ऑफ कराड चे बँक ऑफ इंडिया मधे विलिनीकरण झाले.
१९४५: — दुसरे महायुद्ध सोविएत सैन्याने बर्लिनचा पाडाव केला.
१९२१: — स्वातंत्र्यवीर सावरकरबंधू बाबाराव व तात्याराव यांची अंदमानातुन हिन्दुस्थानात पाठवणी केली.
१९१८: — जनरल मोटर्सने शेवरले मोटर कंपनी विकत घेतली.
१९०८: — स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लंडनमधे प्रथमच शिवजयंती उत्सव साजरा केला.