२ सप्टेंबर घटना
-
१९९९: — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
-
१९६०: — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
-
१९४६: — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
-
१९४५: — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
-
१९३९: — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
-
१९२०: — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
-
१९१६: — पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.