ठळक गोष्टी
-
घटना - १२ सप्टेंबर २०२२ — जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप — ओरियन नक्षत्रात असलेल्या ओरियन नेब्युलाचे पहिले फोटो प्रकशित केले.
-
सुविचार — व्यायाम हे आरोग्याचे आणि आरोग्य हे सुखाचे मूलतत्त्व होय (लेखक: विल्यम थॉमसन)
-
सुविचार — सर्वसामान्य नियमाप्रमाणे ज्या मनुष्याला सर्वोत्तम माहिती असते तो मनुष्य सर्वात अधिक यशस्वी होतो (लेखक: बेंजमीन डिझायली)
-
घटना - १२ सप्टेंबर १९५९ — ल्युना-२ — हे मानवविरहित रशियन यान चंद्रावर उतरले.
-
घटना - १२ सप्टेंबर १६६६ — मराठा साम्राज्य — आग्ऱ्याहून सुटका: शिवाजी महाराज राजगड येथे सुखरूप पोहोचले.
-
सुविचार — कोणत्याही समाजाची उन्नती त्याच्या शिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबून आहे (लेखक: अज्ञात)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
घटना - १२ सप्टेंबर २०२२ — जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप — ओरियन नक्षत्रात असलेल्या ओरियन नेब्युलाचे पहिले फोटो प्रकशित केले.
-
सुविचार — व्यायाम हे आरोग्याचे आणि आरोग्य हे सुखाचे मूलतत्त्व होय (लेखक: विल्यम थॉमसन)
-
सुविचार — सर्वसामान्य नियमाप्रमाणे ज्या मनुष्याला सर्वोत्तम माहिती असते तो मनुष्य सर्वात अधिक यशस्वी होतो (लेखक: बेंजमीन डिझायली)
-
घटना - १२ सप्टेंबर १९५९ — ल्युना-२ — हे मानवविरहित रशियन यान चंद्रावर उतरले.
-
घटना - १२ सप्टेंबर १६६६ — मराठा साम्राज्य — आग्ऱ्याहून सुटका: शिवाजी महाराज राजगड येथे सुखरूप पोहोचले.
-
सुविचार — कोणत्याही समाजाची उन्नती त्याच्या शिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबून आहे (लेखक: अज्ञात)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
२० ऑगस्ट घटना
-
२००८: — कुस्तीगीर सुशील कुमार यांनी बीजिंग ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ पदक जिंकले.
-
१९९५: — भारतातील फिरोजाबाद रेल्वे अपघातात २५८ जणांचा मृत्यू झाला.
-
१९८८: — ८ वर्षांच्या युद्धानंतर इराण-इराक युद्धबंदी करार झाला.
-
१९६०: — सेनेगलने आपण मालीपासून स्वतंत्र असल्याचे जाहीर केले.
-
१९४१: — दुसरे महायुद्ध फ्रान्समधील भुमिगत चळवळ उखडून काढण्याच्या उद्देशाने जर्मनांनी एका दिवसात ५० हजार नागरिकांना अटक केली
-
१९२०: — डेट्रॉइट,मिशिगन येथे जगातील पहिले व्यावसायिक नभोवाणी केंद्र MK (सध्याचे WWJ) सुरू झाले.
-
१९१४: — पहिले महायुद्ध - जर्मन फौजांनी ब्रुसेल्स शहराचा ताबा घेतला.
-
१८९७: — सर रोनाल्ड रॉस यांनी भारतात हिवतापाच्या जिवाणूचा शोध लावला.
-
१८२८: — राजाराममोहन रॉय, द्वारकानाथ टागोर, कालिनाथ रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली.
-
१६६६: — शिवाजीराजांनी दख्खनेमधे येण्यासाठी नरवीर घाटी हे ठाणे खोटे दस्तऐवज दाखवून ओलांडले.