निधन - ११ सप्टेंबर १९८७ — महादेवी वर्मा — हिंदी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ — पद्म विभूषण, पद्म भूषण, ज्ञानपीठ पुरस्कार (जन्म: २६ मार्च १९०७)
घटना - ११ सप्टेंबर १२९७ — स्टर्लिंग ब्रिजच्या लढाईत स्कॉटिश सैन्याने इंग्लंडचा पराभव.
निधन - ११ सप्टेंबर १९८७ — महादेवी वर्मा — हिंदी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ — पद्म विभूषण, पद्म भूषण, ज्ञानपीठ पुरस्कार (जन्म: २६ मार्च १९०७)
घटना - ११ सप्टेंबर १२९७ — स्टर्लिंग ब्रिजच्या लढाईत स्कॉटिश सैन्याने इंग्लंडचा पराभव.
२०००:— फायर अँड फरगे या रणगाडाविरोधी अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणेची भारताने यशस्वी चाचणी घेतली.
१७६१:— थोरले माधवराव पेशवे यांनी वयाच्या १६ व्या वर्षी पेशवाईची सूत्रे हाती घेतली.
जन्म
१९८६:सुशांतसिंग राजपूत— भारतीय चित्रपट अभिनेते, 'एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी' चित्रपटातील भूमिकेसाठी प्रसिद्ध
(निधन: १४ जून २०२०
)
१९७१:सफीना हुसैन— भारतीय समाजसेविका आणि Educate Girls या मुलींच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापक — रॅमॉन मॅगसेसे पुरस्कार, WISE Prize, Skoll Award
१९१०:शांताराम आठवले— गीतकार, लेखक आणि दिगदर्शक
(निधन: २ मे १९७५
)
निधन
१९९८:सुरेन्द्रनाथ कोहली— भारताचे ९वे नौदल प्रमुख
(जन्म: २१ जून १९१६
)
१९४५:रास बिहारी बोस— भारतीय क्रांतिकारक
(जन्म: २५ मे १८८६
)