सुविचार — जीवन कधीही कठीण होऊ शकते: जीवन कधीही सोपे होऊ शकते. हे सर्व व्यक्ती स्वतःला जीवनाशी कसे जुळवून घेते यावर अवलंबून असते. (लेखक: मोरारजी देसाई — जन्म: २९ फेब्रुवारी १८९६ | निधन: १० एप्रिल १९९५)
सुविचार — जीवन कधीही कठीण होऊ शकते: जीवन कधीही सोपे होऊ शकते. हे सर्व व्यक्ती स्वतःला जीवनाशी कसे जुळवून घेते यावर अवलंबून असते. (लेखक: मोरारजी देसाई — जन्म: २९ फेब्रुवारी १८९६ | निधन: १० एप्रिल १९९५)
१९६२:— भारत चीन युद्ध भारतीय प्रदेशावर आक्रमण करणाऱ्या चीनने १९ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेली एकतर्फी युद्धबंदी अमलात आली.
१८७७:— थॉमस एडिसन यांनी फोनोग्राफ शोधाची घोषणा केली.
जन्म
१९८७:ईशा करवडे— भारतीय बुद्धीबळपटू
१८९९:हरेकृष्णा महाबत— ओडिशाचे पहिले मुख्यमंत्री
(निधन: २ जानेवारी १९८७
)
निधन
१९९६:अब्दूस सलाम— पाकिस्तानी भौतिकशास्त्रज्ञ, नोबेल विजेते एकमेव पाकिस्तानी, विज्ञानातील नोबेल विजेते एकमेव मुस्लिम — नोबेल पुरस्कार
(जन्म: २९ जानेवारी १९२६
)
१९७०:सर चंद्रशेखर वेंकट रमण— भारतीय भौतिकशास्त्रज्ञ — नोबेल पुरस्कार
(जन्म: ७ नोव्हेंबर १८८८
)