सुविचार — जो तो हुकूम फर्माऊ इच्छितो हुकूम पाळायला कोणीच राजे नाही प्राचीन काळाच्या त्या अद्भुत ब्रह्मचार्य आश्रमाच्या लोकांनीच हा अनर्थ ओढावला आहे आ… (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
सुविचार — खरे यश मिळवण्यासाठी स्वतःला चार प्रश्न विचारा का? का नाही? मी का नाही? आता का नाही? (लेखक: जेम्स आलं)
सुविचार — जो तो हुकूम फर्माऊ इच्छितो हुकूम पाळायला कोणीच राजे नाही प्राचीन काळाच्या त्या अद्भुत ब्रह्मचार्य आश्रमाच्या लोकांनीच हा अनर्थ ओढावला आहे आ… (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
सुविचार — खरे यश मिळवण्यासाठी स्वतःला चार प्रश्न विचारा का? का नाही? मी का नाही? आता का नाही? (लेखक: जेम्स आलं)
२००२:— मुंबई पोलिसांनी सलमान खान विरुद्ध वांद्रे दंडाधिकारी कोर्टात आरोपपत्र दाखल केले.
१९९९:— चित्रपट निर्माते बी. आर. चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
१९९२:— अकराव्या ताश्कंद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेत्री अपर्णा सेन यांना महापृथ्वी या बंगाली चित्रपटातील भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
१९८९:— जनरल अरुणकुमार वैद्य मारेकरी सुखदेवसिंग आणि हरविंदरसिंग यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
१९८७:— भारतीय शांतिसेनेने (IPKF) जाफनातील एका रुग्णालयावर केलेल्या हल्ल्यात ७० तामिळ ठार झाले.
१९८३:— प्रकाशाने निर्वातात १२९९७९२४५८ सेकंदात कापलेले अंतर अशी १ मीटरची व्याख्या ठरवली गेली.
१९५१:— डॉ. शामाप्रसाद मुकर्जी यांनी दिल्ली येथे भारतीय जनसंघ या पक्षाची स्थापना केली.
१९४५:— फ्रान्समधे स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला.
१९४३:— सुभाष चंद्र बोस यांनी स्वतंत्र भारत सरकारची औपचारिक घोषणा केली.
१९४३:आझाद हिंद सेना— स्थापना
१९३४:— जयप्रकाश नारायण यांनी काँग्रेस सोशालिस्ट पार्टी ची स्थापना केली.
१८८८:— स्वीस सोशल डेमोक्रेटिक पार्टी सुरु झाली.
१८७९:— थॉमस एडीस यांनी दिव्यांच्या प्रकाशाच्या डिझाइनसाठी पेटंट दाखल केले.
जन्म
१८३३:अल्फ्रेड नोबेल— स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते
(निधन: १० डिसेंबर १८९६
)
निधन
१९८१:दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे— कन्नड कवी — ज्ञानपीठ पुरस्कार
(जन्म: ३१ जानेवारी १८९६
)