ठळक गोष्टी
सुविचार — मनात दुखी माणसाविषयी केवळ दयाच नव्हे तर करुणा असल्याखेरीज समाजसेवेचा उगम होऊ शकत नाही ( लेखक: न्या चंद्रशेखर धर्माधिकारी )
सुविचार — माणसे जन्माला येतात पण माणुसकी निर्माण करावी लागते ( लेखक: वि स खांडेकर )
निधन - १६ एप्रिल १९६६ — नंदलाल बोस — भारतीय जगविख्यात चित्रकार — पद्म विभूषण (जन्म: ३ डिसेंबर १८८२ )
घटना - १६ एप्रिल १९४८ — राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) — सुरवात.
१६ एप्रिल विशेष दिन — जागतिक आवाज दिन
जन्म - १६ एप्रिल १९६१ — जर्बोम गॅमलिन — अरुणाचल प्रदेशचे ७वे मुख्यमंत्री (निधन: ३० नोव्हेंबर २०१४ )
सुविचार — प्रेमाची सातत्य म्हणजेच सुख असे वाटते पण या सुखापाठोपाठ दुःखही येते पण आपण मात्र एकालाच बिलगुण बसतो व दुसऱ्याला टाळतो सुखदुःखाच्या वास्तवते… ( लेखक: जे कृष्णमूर्ती )
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
सुविचार — मनात दुखी माणसाविषयी केवळ दयाच नव्हे तर करुणा असल्याखेरीज समाजसेवेचा उगम होऊ शकत नाही ( लेखक: न्या चंद्रशेखर धर्माधिकारी )
सुविचार — माणसे जन्माला येतात पण माणुसकी निर्माण करावी लागते ( लेखक: वि स खांडेकर )
निधन - १६ एप्रिल १९६६ — नंदलाल बोस — भारतीय जगविख्यात चित्रकार — पद्म विभूषण (जन्म: ३ डिसेंबर १८८२ )
घटना - १६ एप्रिल १९४८ — राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) — सुरवात.
१६ एप्रिल विशेष दिन — जागतिक आवाज दिन
जन्म - १६ एप्रिल १९६१ — जर्बोम गॅमलिन — अरुणाचल प्रदेशचे ७वे मुख्यमंत्री (निधन: ३० नोव्हेंबर २०१४ )
सुविचार — प्रेमाची सातत्य म्हणजेच सुख असे वाटते पण या सुखापाठोपाठ दुःखही येते पण आपण मात्र एकालाच बिलगुण बसतो व दुसऱ्याला टाळतो सुखदुःखाच्या वास्तवते… ( लेखक: जे कृष्णमूर्ती )
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
२२ ऑक्टोबर घटना
२००८: — भारताने पहिल्या मानवविरहित चांद्रयान-१चे प्रक्षेपण केले.
२००१: — ग्रँड थेफ्ट ऑटो ३ हा वीडीओ गेम प्रकाशित झाला.
१९९४: — भारतीय उद्योगपती नवीनभाई सी. दवे यांना ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचा उद्योग व शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल कोट ऑफ आर्म्स पुरस्कार जाहीर.
१९६४: — फ्रेन्च लेखक, कवी आणि तत्त्वज्ञ जेआँ-पॉल सार्त्र यांना नोबेल पुरस्कार मिळाला पण त्यांनी तो नाकारला.
१९६३: — पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते भाक्रा धरण राष्ट्राला अर्पण करण्यात आले.
१९३८: — चेस्टर कार्लसनने जगातील पहिले झेरॉक्स मशिन तयार केले.
१९२७: — निकोला टेस्ला यांनी सिंगल-फेज इलेक्ट्रिकसह सहा नवीन शोध लावले.
१७९७: — बलूनमधून १००० मीटर उंच जाऊन पॅराशूटच्या साहाय्याने आंद्रे जॅक्कस गार्नेरिन जमिनीवर उतरणारा पहिला मानव बनला.
१६३३: — लियाओउलू उपसागाराची लढाई - मिंग राजघराण्याने डच ईस्ट इंडिया कंपनीला पराभूत केले.
इ.स.पू. ४००४: — उस्शेर कालक्रमानुसार सुमारे संध्याकाळी सहा वाजता जग तयार केले गेले.