२०१६:— पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवस्मारकाचे जलपूजन आणि भूमिपूजन करण्यात आले.
१९९९:— काठमांडू येथून नवी दिल्लीला येणाऱ्या इंडियन एअरलाइन्स फ्लाईट ८१४ या विमानाचे तालिबानी अतिरेक्यांनी अपहरण करुन ते विमान अफगणिस्तानातील कंदाहार येथे नेले.
जन्म
१९५९:अनिल कपूर— हिंदी चित्रपट कलाकार — राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
१९२४:मोहम्मद रफी— भारतीय सुप्रसिद्ध पार्श्वगायक — पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
(निधन: ३१ जुलै १९८०
)
निधन
१९९९:बिल बोवरमन— नायकी इंक कंपनीचे सहसंस्थापक
(जन्म: १९ फेब्रुवारी १९११
)
१९८७:एम. जी. रामचंद्रन— तामिळनडुचे ३रे मुख्यमंत्री, अभिनेते — भारतरत्न, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
(जन्म: १७ जानेवारी १९१७
)