जन्म - १६ एप्रिल १९३४ — राम नाईक — भारतीय राजकारणी आणि केंद्रीय मंत्री
सुविचार — जर तुम्ही चारित्र्यसंपन्न नसाल जर तुमच्या विचारांवर व आचारांवर तुमचा ताबा नसेल तर तुमची सर्व विद्वता तुमचा सर्व अभ्यास व्यर्थ आहे (लेखक: अज्ञात)
घटना - १६ एप्रिल १९४८ — राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) — सुरवात.
सुविचार — घर हे दगड विटांनी बांधले जात नाही तर जे जिव्हाळ्याच्या व प्रेमाच्या धाग्यांनी बांधले जाते तेच खरे घर (लेखक: वि वा शिरवाडकर)
सुविचार — वाईट बातमीला पंख असतात तर शुभ वाढते ला पायच नसतात (लेखक: हेन्री kevendish)
जन्म - १६ एप्रिल १९३४ — राम नाईक — भारतीय राजकारणी आणि केंद्रीय मंत्री
सुविचार — जर तुम्ही चारित्र्यसंपन्न नसाल जर तुमच्या विचारांवर व आचारांवर तुमचा ताबा नसेल तर तुमची सर्व विद्वता तुमचा सर्व अभ्यास व्यर्थ आहे (लेखक: अज्ञात)
घटना - १६ एप्रिल १९४८ — राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) — सुरवात.
सुविचार — घर हे दगड विटांनी बांधले जात नाही तर जे जिव्हाळ्याच्या व प्रेमाच्या धाग्यांनी बांधले जाते तेच खरे घर (लेखक: वि वा शिरवाडकर)
सुविचार — वाईट बातमीला पंख असतात तर शुभ वाढते ला पायच नसतात (लेखक: हेन्री kevendish)
२०००:— सतारवादक उस्ताद अब्दुल हलीम जाफर खान यांना मध्यप्रदेश सरकारचा तानसेन सन्मान जाहीर.
१९९९:— ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार जाहीर.
१९९४:— राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांना कलकत्ता येथील इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनतर्फे देण्यात येणारा राज क्रिस्टो दत्त स्मृती पुरस्कार जाहीर.
१९९१:— कमल नारायण सिंग यांनी भारताचे २२ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९८१:— अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला गेला.
१९७५:— सुरीनामला नेदरलँड्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
१९४८:नॅशनल कॅडेट कॉर्प्स— सुरवात.
१९२२:— मधुमेह या आजारावरील इन्सुलिन चा शोध फ्रेडरिक बँटिंगनी यांनी जाहीर केला.
१६६४:— छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचा पाया घातला.