घटना - १६ एप्रिल १९४८ — राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) — सुरवात.
सुविचार — आपण आत्मशक्तीवर निर्भर असले पाहिजे जी प्रकट करण्यासाठी जीवन तज्ञकुल बनविले पाहिजे खाण्यासाठी न जगता जगण्यासाठी खाल्ले पाहिजे भरलेले जीवन प्… (लेखक: बेन हम)
सुविचार — सर्व धर्मांना एकनिष्ठ आचरण करा प्रथम स्वयंसेवक व्हा देशसेवक व्हा मग तुम्ही देशाचे स्वामी आपोआपच स्वाल (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
घटना - १६ एप्रिल १९४८ — राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) — सुरवात.
सुविचार — आपण आत्मशक्तीवर निर्भर असले पाहिजे जी प्रकट करण्यासाठी जीवन तज्ञकुल बनविले पाहिजे खाण्यासाठी न जगता जगण्यासाठी खाल्ले पाहिजे भरलेले जीवन प्… (लेखक: बेन हम)
सुविचार — सर्व धर्मांना एकनिष्ठ आचरण करा प्रथम स्वयंसेवक व्हा देशसेवक व्हा मग तुम्ही देशाचे स्वामी आपोआपच स्वाल (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
१९८२:अभिनव बिंद्रा— ऑलिम्पिकमध्ये वयक्तिक सुवर्णपदक मिळवणारे पहिले भारतीय — पद्म भूषण, मेजर ध्यान चंद खेलरत्न
१९८२:रणबीर कपूर— चित्रपट अभिनेते
१९६६:पुरी जगन्नाध— भारतीय दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक
१९४७:शेख हसीना— बांगलादेशच्या १०व्या पंतप्रधान
१९४६:माजिद खान— पाकिस्तानी क्रिकेट कप्तान
१९४०:नारायण— भारतीय कादंबरीकार, केरळचे पहिले आदिवासी कादंबरीकार
(निधन: १६ ऑगस्ट २०२२
)
१९२९:लता मंगेशकर— भारतीय जगप्रसिद्ध पार्श्वगायिका — भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण, राष्ट्रीय चित्रपट, दादासाहेब फाळके पुरस्कार
(निधन: ६ फेब्रुवारी २०२२
)
१९२५:सेमूर क्रे— अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ
(निधन: ५ ऑक्टोबर १९९६
)
१९२४:सुन्द्री उत्तमचंदानी— भारतीय लेखक
(निधन: ८ जुलै २०१३
)
१९०९:पी. जयराज— भारतीय अभिनेते — दादासाहेब फाळके पुरस्कार
(निधन: ११ ऑगस्ट २०००
)