ठळक गोष्टी
-
सुविचार — मन थोर असेल तरच तेच की होईल (लेखक: कार्ल युंग — जन्म: २६ जुलै १८७५ | निधन: ६ जून १९६१)
-
घटना - ६ जून १९४२ — दुसरे महायुद्ध — मिडवेची लढाई: अमेरिकन नेव्हीचा इम्पीरियल जपानी नौदलावर विजय.
-
जन्म - ६ जून १८९१ — मस्ती व्यंकटेश अय्यंगार — कन्नड साहित्याचे दिग्गज लेखक, कादंबरीकार आणि विचारवंत होते. — ज्ञानपीठ पुरस्कार (निधन: ६ जून १९८६)
-
सुविचार — तुमच्याने पुढे जावत नसेल तर पुढे जाऊ नका पण पुढे जाणाऱ्या मागेही खेचू नका (लेखक: लोकमान्य टिळक)
-
सुविचार — माझ्या एका हातावर चंद्र आणि दुसऱ्या हातावर सूर्य मला प्राप्त झाला तर मी अभ्यासाच्या मार्गावरून कधीही मागे फिरणार नाही (लेखक: मोहम्मद पैगंबर)
-
निधन - ६ जून २००२ — शांता शेळके — मराठी कवयित्री, गीतकार आणि लेखिका म्हणून लोकप्रिय होत्या. — साहित्य सन्मान पुरस्कार (जन्म: १२ ऑक्टोबर १९२२)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
सुविचार — मन थोर असेल तरच तेच की होईल (लेखक: कार्ल युंग — जन्म: २६ जुलै १८७५ | निधन: ६ जून १९६१)
-
घटना - ६ जून १९४२ — दुसरे महायुद्ध — मिडवेची लढाई: अमेरिकन नेव्हीचा इम्पीरियल जपानी नौदलावर विजय.
-
जन्म - ६ जून १८९१ — मस्ती व्यंकटेश अय्यंगार — कन्नड साहित्याचे दिग्गज लेखक, कादंबरीकार आणि विचारवंत होते. — ज्ञानपीठ पुरस्कार (निधन: ६ जून १९८६)
-
सुविचार — तुमच्याने पुढे जावत नसेल तर पुढे जाऊ नका पण पुढे जाणाऱ्या मागेही खेचू नका (लेखक: लोकमान्य टिळक)
-
सुविचार — माझ्या एका हातावर चंद्र आणि दुसऱ्या हातावर सूर्य मला प्राप्त झाला तर मी अभ्यासाच्या मार्गावरून कधीही मागे फिरणार नाही (लेखक: मोहम्मद पैगंबर)
-
निधन - ६ जून २००२ — शांता शेळके — मराठी कवयित्री, गीतकार आणि लेखिका म्हणून लोकप्रिय होत्या. — साहित्य सन्मान पुरस्कार (जन्म: १२ ऑक्टोबर १९२२)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
२९ मार्च घटना
-
२०१४: — इंग्लंड आणि वेल्स मध्ये प्रथम समलिंगी विवाह झाले.
-
१९८२: — एन. टी. रामाराव यांनी तेलगू देसम पक्षाची स्थापना केली.
-
१९७४: मरिनर प्रोग्राम — नासाचे मरिनर १० अंतराळयान बुध ग्रहापर्यंत पोहोचणारे पहिले अंतराळयान ठरले.
-
१९७३: — व्हिएतनाम युद्ध व्हिएतनाममधुन शेवटचा अमेरिकन सैनिक बाहेर पडला.
-
१९६८: — महात्मा फुले कृषी विद्यापीठाची (MPKV) राहुरी येथे स्थापना.
-
१९३०: — प्रभात चा खूनी खंजिर हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.
-
१८५७: — बेंगाल नेटिव्ह इन्फंट्रीच्या ३४ व्या तुकडीतील शिपाई मंगल पांडे याने इस्ट इंडिया कंपनीतील ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या.
-
१८४९: — ब्रिटिश साम्राज्याने पंजाब ताब्यात घेतले.