ठळक गोष्टी
-
घटना - ६ जून १८८२ — मुंबईत झालेल्या चक्रीवादळात किमान १ लाख लोकांचे.
-
सुविचार — मन थोर असेल तरच तेच की होईल (लेखक: कार्ल युंग — जन्म: २६ जुलै १८७५ | निधन: ६ जून १९६१)
-
सुविचार — पाशाही मनुष्याच्या मनोवृत्तीचा व हृदयवृत्तिचा उद्गार होय (लेखक: विष्णुशास्त्री चिपळूणकर)
-
निधन - ६ जून १९८६ — मस्ती व्यंकटेश अय्यंगार — कन्नड साहित्याचे दिग्गज लेखक, कादंबरीकार आणि विचारवंत होते. — ज्ञानपीठ पुरस्कार (जन्म: ६ जून १८९१)
-
सुविचार — शाळेत शिकलेले सर्व विसरूनही जे शेवटी लक्षात राहते ते खरे शिक्षण (लेखक: अल्बर्ट आईन्स्टाईन)
-
घटना - ६ जून २००४ — भारताच्या राष्ट्रपतींनी तमिळ शास्त्रीय भाषा म्हणून धोषित केली.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
घटना - ६ जून १८८२ — मुंबईत झालेल्या चक्रीवादळात किमान १ लाख लोकांचे.
-
सुविचार — मन थोर असेल तरच तेच की होईल (लेखक: कार्ल युंग — जन्म: २६ जुलै १८७५ | निधन: ६ जून १९६१)
-
सुविचार — पाशाही मनुष्याच्या मनोवृत्तीचा व हृदयवृत्तिचा उद्गार होय (लेखक: विष्णुशास्त्री चिपळूणकर)
-
निधन - ६ जून १९८६ — मस्ती व्यंकटेश अय्यंगार — कन्नड साहित्याचे दिग्गज लेखक, कादंबरीकार आणि विचारवंत होते. — ज्ञानपीठ पुरस्कार (जन्म: ६ जून १८९१)
-
सुविचार — शाळेत शिकलेले सर्व विसरूनही जे शेवटी लक्षात राहते ते खरे शिक्षण (लेखक: अल्बर्ट आईन्स्टाईन)
-
घटना - ६ जून २००४ — भारताच्या राष्ट्रपतींनी तमिळ शास्त्रीय भाषा म्हणून धोषित केली.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
२९ मार्च घटना
-
२०१४: — इंग्लंड आणि वेल्स मध्ये प्रथम समलिंगी विवाह झाले.
-
१९८२: — एन. टी. रामाराव यांनी तेलगू देसम पक्षाची स्थापना केली.
-
१९७४: मरिनर प्रोग्राम — नासाचे मरिनर १० अंतराळयान बुध ग्रहापर्यंत पोहोचणारे पहिले अंतराळयान ठरले.
-
१९७३: — व्हिएतनाम युद्ध व्हिएतनाममधुन शेवटचा अमेरिकन सैनिक बाहेर पडला.
-
१९६८: — महात्मा फुले कृषी विद्यापीठाची (MPKV) राहुरी येथे स्थापना.
-
१९३०: — प्रभात चा खूनी खंजिर हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.
-
१८५७: — बेंगाल नेटिव्ह इन्फंट्रीच्या ३४ व्या तुकडीतील शिपाई मंगल पांडे याने इस्ट इंडिया कंपनीतील ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या.
-
१८४९: — ब्रिटिश साम्राज्याने पंजाब ताब्यात घेतले.