घटना - ११ सप्टेंबर १९४४ — दुसरे महायुद्ध - रॉयल एअर फोर्सने डार्मश्टाट शहरावर केलेल्या बॉम्बफेकीमुळे ११,५०० नागरिक ठार.
सुविचार — प्रगतीचा मार्ग हा चुकीच्या काटा-कुठयातून जातो जो मनुष्य या काटा-कुठ्यांना भितो त्याची कधीही प्रगती होत नाही (लेखक: विनोबा भावे — जन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२)
निधन - ११ सप्टेंबर १९८७ — महादेवी वर्मा — हिंदी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ — पद्म विभूषण, पद्म भूषण, ज्ञानपीठ पुरस्कार (जन्म: २६ मार्च १९०७)
घटना - ११ सप्टेंबर १९४४ — दुसरे महायुद्ध - रॉयल एअर फोर्सने डार्मश्टाट शहरावर केलेल्या बॉम्बफेकीमुळे ११,५०० नागरिक ठार.
सुविचार — प्रगतीचा मार्ग हा चुकीच्या काटा-कुठयातून जातो जो मनुष्य या काटा-कुठ्यांना भितो त्याची कधीही प्रगती होत नाही (लेखक: विनोबा भावे — जन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२)
निधन - ११ सप्टेंबर १९८७ — महादेवी वर्मा — हिंदी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ — पद्म विभूषण, पद्म भूषण, ज्ञानपीठ पुरस्कार (जन्म: २६ मार्च १९०७)
२०००:— दक्षिण अफ्रिकेचे माजी अध्यक्ष डॉ. नेल्सन मंडेला व बांगलादेशच्या ग्रामीण बँकेस गांधी शांतता पुरस्कार जाहीर.
१८७७:— थॉमस एडिसन यांनी पहिल्यांदा फोनोग्राफचे प्रात्यक्षिक केले.
जन्म
१९२९:मुनीर हुसेन— भारतीय क्रिकेटरपटू
(निधन: २९ जुलै २०१३
)
१९०७:गोपीनाथ तळवलकर— बालसाहित्यिक
(निधन: ७ जून २०००
)
१८७४:अंतोनियो मोनिझ— सेरेब्रल एँजिओग्राफी तंत्राचे निर्माते — नोबेल पुरस्कार
निधन
१९९३:जे. आर. डी. टाटा— भारताचे पहिले वैमानिक, भारतीय उद्योगपती आणि टाटा समूहाचे दीर्घकाळ नेतृत्व करणारे, भारतीय नागरी विमान वाहतुकीचे जनक — भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मविभूषणपूर्व सन्मान
(जन्म: २९ जुलै १९०४
)
१९५९:गोविंद सखाराम सरदेसाई— मराठी इतिहासकार
(जन्म: १७ मे १८६५
)
१९५०:बाया कर्वे— महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या पत्नी