३० मार्च
-
१९२९: — भारत व इंग्लंडदरम्यान हवाई टपालसेवा सुरू झाली.
-
१६६५: — पुरंदर किल्ल्यावर दिलेरखानाशी लढताना वीर मुरारजी धारातीर्थी पडले.
-
१९३८: क्लाउस स्च्वाब — वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे स्थापक
-
१८२०: जेम्स व्हाईट — तस्मानिया देशाचे ६वे प्रीमियर, स्कॉटिश-ऑस्ट्रेलियन राजकारणी
-
२००२: राणी एलिझाबेथ — युनायटेड किंगडमच्या महाराणी
-
२००२: आनंद बक्षी — प्रसिद्ध भारतीय कवी आणि गीतकार