३१ ऑगस्ट घटना
-
१९९७: — प्रिन्सेस डायना आणि तिचा मित्र डोडी अल फायेद ठार झाले.
-
१९९६: — पांडुरंगशास्त्री आठवले यांना मॅगसेसे पुरस्कार प्रदान.
-
१९९१: — किरगिझिस्तान सोविएत युनियनपासून स्वतंत्र झाला.
-
१९८४: मचमुसिक कंपनी — सुरवात.
-
१९७१: — अमेरिकन अंतराळावीर डेव्हिड स्कॉट चंद्रावर रोव्हर चालवणारा पहिला मानव ठरला.
-
१९७०: — राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांच्या हस्ते कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे उद्घाटन झाले.
-
१९६२: — त्रिनिदाद व टोबॅगो युनायटेड किंगडमपासून स्वतंत्र झाले.
-
१९५७: — मलेशियाला युनायटेड किंगडम पासून स्वतंत्र मिळाले.
-
१९४७: — भारताची प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली.
-
१९२०: — खिलाफत चळवळीची सुरुवात.
-
१९२०: — खिलाफत चळवळीची सुरुवात.