ठळक गोष्टी
निधन - १६ एप्रिल १९६६ — नंदलाल बोस — भारतीय जगविख्यात चित्रकार — पद्म विभूषण (जन्म: ३ डिसेंबर १८८२ )
सुविचार — सूर्याचा प्रकाश मला प्रिय आहे त्याने माझी वाढ होते म्हणून मला तो वंदनीय आहे पण म्हणून मी पृथ्वीवर जेव्हा सोडून त्याच्या जवळ जाऊ पाहिल तर जळ… ( लेखक: आचार्य विनोबा भावे )
जन्म - १६ एप्रिल १९६१ — जर्बोम गॅमलिन — अरुणाचल प्रदेशचे ७वे मुख्यमंत्री (निधन: ३० नोव्हेंबर २०१४ )
जन्म - १६ एप्रिल १९३४ — राम नाईक — भारतीय राजकारणी आणि केंद्रीय मंत्री
सुविचार — जबाबदारी समर्थपणे पेलू शकणार यावरच जास्तीत जास्त जबाबदाऱ्या पडत जातात ( लेखक: अल्बर्ट हबार्ड )
सुविचार — भूक तहान आणि थंडी यापेक्षाही गर्वाचे दुष्परिणाम अधिक भयंकर आहेत ( लेखक: डब्ल्यू होन )
१६ एप्रिल विशेष दिन — जागतिक आवाज दिन
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
निधन - १६ एप्रिल १९६६ — नंदलाल बोस — भारतीय जगविख्यात चित्रकार — पद्म विभूषण (जन्म: ३ डिसेंबर १८८२ )
सुविचार — सूर्याचा प्रकाश मला प्रिय आहे त्याने माझी वाढ होते म्हणून मला तो वंदनीय आहे पण म्हणून मी पृथ्वीवर जेव्हा सोडून त्याच्या जवळ जाऊ पाहिल तर जळ… ( लेखक: आचार्य विनोबा भावे )
जन्म - १६ एप्रिल १९६१ — जर्बोम गॅमलिन — अरुणाचल प्रदेशचे ७वे मुख्यमंत्री (निधन: ३० नोव्हेंबर २०१४ )
जन्म - १६ एप्रिल १९३४ — राम नाईक — भारतीय राजकारणी आणि केंद्रीय मंत्री
सुविचार — जबाबदारी समर्थपणे पेलू शकणार यावरच जास्तीत जास्त जबाबदाऱ्या पडत जातात ( लेखक: अल्बर्ट हबार्ड )
सुविचार — भूक तहान आणि थंडी यापेक्षाही गर्वाचे दुष्परिणाम अधिक भयंकर आहेत ( लेखक: डब्ल्यू होन )
१६ एप्रिल विशेष दिन — जागतिक आवाज दिन
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
४ सप्टेंबर
२००१: — हेवलेट पॅकर्ड या कंपनीने संगणक क्षेत्रातील कॉम्पॅक कॉर्पोरेशन ही बलाढ्य कंपनी २५ अब्ज डॉलर्सला विकत घेतली.
१९९८: — स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅरी पेज व सर्गेइ ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी गुगलची स्थापना केली.
१९७२: — मार्क स्पिटझ हा एकाच ऑलिम्पक स्पर्धेत ७ सुवर्णपदके मिळवणारा पहिला खेळाडू बनला.
१९३७: — प्रभातच्या संत तुकाराम या चित्रपटाची जगातल्या तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणून निवड झाली.
१९०९: — लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या स्काऊटचा पहिला मेळावा झाला.
१८८८: — जॉर्ज इस्टमन याने कोडॅक फिल्म कॅमेऱ्याचे पेटंट घेतले.
१८८२: — थॉमस एडिसन यांनी इतिहासातील पहिल्या व्यावसायिक विद्युत ऊर्जा प्रकल्प चालु केले वीजयुगाची सुरुवात म्हणून हा दिवस ओळखला जातो.
१२२१: श्री चक्रधर स्वामी — महानुभाव पंथाचे संस्थापक
२०२२: सायरस पालोनजी मिस्त्री — भारतीय व्यापारी, उद्योगपती
२०२२: रामचंद्रन मोकेरी — भारतीय रंगमंच अभिनेते
२०२२: राम नरेश रावत — भारतीय राजकारणी, उत्तर प्रदेशचे आमदार
२०१५: विल्फ्रेड डी डिसोझा — भारतीय सर्जन आणि राजकारणी
२०१२: हांक सूफी — भारतीय गायक-गीतकार
२०१२: सय्यद मुस्तफा सिराज — भारतीय लेखक
२०००: मोहम्मद उमर मुक्री — विनोदी कलाकार व चरित्र अभिनेते
१९९७: डॉ. धर्मवीर भारती — हिंदी लेखक, कवी, नाटककार, पत्रकार