घटना - ६ जून १९३० — गोखले इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स — स्थापना.
जन्म - ६ जून १८९१ — मस्ती व्यंकटेश अय्यंगार — कन्नड साहित्याचे दिग्गज लेखक, कादंबरीकार आणि विचारवंत होते. — ज्ञानपीठ पुरस्कार (निधन: ६ जून १९८६)
सुविचार — तत्वा न वागणारा माणूस नेहमीच धाडसी असतो पण प्रत्येक धाडसी माणूस तत्वानच वागणारा असतो असं नाही (लेखक: मार्टिन ल्युथर किंग)
सुविचार — नदी वाहून गेल्यावर पाय न भिजवतापलीकडे जाऊ या मूर्खपणाच्या आशेवर थांबून न वस्ता परत उडी मारून प्रवाह तोडून पलीकडे चला (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
घटना - ६ जून १९३० — गोखले इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स — स्थापना.
जन्म - ६ जून १८९१ — मस्ती व्यंकटेश अय्यंगार — कन्नड साहित्याचे दिग्गज लेखक, कादंबरीकार आणि विचारवंत होते. — ज्ञानपीठ पुरस्कार (निधन: ६ जून १९८६)
सुविचार — तत्वा न वागणारा माणूस नेहमीच धाडसी असतो पण प्रत्येक धाडसी माणूस तत्वानच वागणारा असतो असं नाही (लेखक: मार्टिन ल्युथर किंग)
सुविचार — नदी वाहून गेल्यावर पाय न भिजवतापलीकडे जाऊ या मूर्खपणाच्या आशेवर थांबून न वस्ता परत उडी मारून प्रवाह तोडून पलीकडे चला (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
२०००:— अभिनेत्री सुलोचना यांच्या हस्ते डी. डी. - १० या मराठी उपग्रह वाहिनीचे सह्याद्री असे नामकरण करण्यात आले.
१९५७:— कम्युनिस्ट पक्षाने भारतात प्रथमच केरळमध्ये निवडणूका जिंकल्या आणि इ. एम. एस. नंबुद्रीपाद हे केरळचे मुख्यमंत्री झाले.
१६७९:— राजारामास पकडण्यासाठी झुल्फिकारखानाने रायगडास वेढा दिला असता राजाराम रायगडावरुन प्रतापगडास गेला. पुढे प्रतापगडासही शत्रूने वेढा दिल्यावर राजारामास पन्हाळगडावर जावे लागले.
१६६३:— दहा हजार फौजेसह पुण्याच्या लाल महालात तळ देऊन राहिलेला मोगल सुभेदार शाहिस्तेखान याच्यावर शिवाजी महाराजांनी दोनशे स्वारांसह अकस्मात छापा घातला. शाहिस्तेखान खिडकीतुन पळून गेल्याने बचावला; मात्र पळुन जाण्याच्या प्रयत्न करताना त्याची तीन बोटे तुटली. या प्रसंगापासून मराठीत जिवावरचे बोटावर निभावले हा शब्दप्रयोग रुढ झाला.