जन्म - १६ एप्रिल १९३४ — राम नाईक — भारतीय राजकारणी आणि केंद्रीय मंत्री
सुविचार — जो तो हुकूम फर्माऊ इच्छितो हुकूम पाळायला कोणीच राजे नाही प्राचीन काळाच्या त्या अद्भुत ब्रह्मचार्य आश्रमाच्या लोकांनीच हा अनर्थ ओढावला आहे आ… (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
जन्म - १६ एप्रिल १९३४ — राम नाईक — भारतीय राजकारणी आणि केंद्रीय मंत्री
सुविचार — जो तो हुकूम फर्माऊ इच्छितो हुकूम पाळायला कोणीच राजे नाही प्राचीन काळाच्या त्या अद्भुत ब्रह्मचार्य आश्रमाच्या लोकांनीच हा अनर्थ ओढावला आहे आ… (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
२००५:— देशातील पहिला अणुउर्जा प्रकल्प तारापुत येथे सुरु झाला.
२०००:— शहर निर्वाह भत्ता (CCA), महागाई भत्ता (DA) आणि घरभाडे भत्ता (HRA) म्हणून मिळणारी रक्
कम करपात्र असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे शिक्
कामोर्तब केला.
१९९९:— राष्ट्रपती के. आर. नारायण यांच्या हस्ते जगपप्रसिध्द खजुराहो मंदिर समूहाच्या सह्स्त्राब्दी सोहळ्याचे उद्घाटन झाले.
१९९८:— गझल गायक जगजितसिंग यांना मध्य प्रदेश सरकारतर्फे लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला.
१९९७:— स्वाध्याय परिवाराचे संस्थापक पांडुरंगशास्त्री आठवले यांची टेंपलटन पुरस्कारासाठी निवड.
१९९२:— मायकेल अँजेलो हा संगणक विषाणू पसरण्यास सुरवात झाली.
१९७५:— इराण व इराक यांच्यात सीमाप्रश्नावर संधी झाली.
१९७१:— भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी वेस्ट इंडीज विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला.
१९६४:— कॅशियस क्ले यांनी मुहम्मद अली ये नाव धारण केले.
१९५७:— घाना देशाचा स्वातंत्र्य दिन.
१९५३:— जॉर्जी मॅक्सिमिलानोव्हिच सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले.
१९४०:— रशिया व फिनलंड मधे शस्त्रसंधी झाली.
१८४०:— बाल्टिमोर कॉलेज ऑफ डेंटल सर्जरी हे पहिले दंतवैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले.