सुविचार — आपले विचार दारिद्र्य असले की आपण कंगाल बनतो (लेखक: इमर्सन)
सुविचार — तुम्ही अगदी रस्ता जाणण्यासारखं साधं काम करत असला तरी ते काम इतकं मनापासून आणि इतकं चांगलं करा की लोकांनी थांबून म्हटलं पाहिजे इतका छान झाले… (लेखक: मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर)
जन्म - १६ एप्रिल १९३४ — राम नाईक — भारतीय राजकारणी आणि केंद्रीय मंत्री
सुविचार — आपले विचार दारिद्र्य असले की आपण कंगाल बनतो (लेखक: इमर्सन)
सुविचार — तुम्ही अगदी रस्ता जाणण्यासारखं साधं काम करत असला तरी ते काम इतकं मनापासून आणि इतकं चांगलं करा की लोकांनी थांबून म्हटलं पाहिजे इतका छान झाले… (लेखक: मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर)
जन्म - १६ एप्रिल १९३४ — राम नाईक — भारतीय राजकारणी आणि केंद्रीय मंत्री
२०२२:कोविड-१९— जगभरात ४० करोड पेक्षा अधिक लोकांना कोरोना साथीची लागण.
२०२२:ऑलिंपिक— २०२२ हिवाळी ऑलिंपिक बीजिंग, चीन येथे आयोजित करण्यात आले आहे. बीजिंग शहर उन्हाळी आणि हिवाळी ऑलिंपिक दोन्हीचे आयोजन करणारे पहिले शहर बनले.
२०००:— छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारीस करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय.
१९९४:— भारतीय गोलंदाज कपिलदेव निखंज यांनी ४३२ बळींचा जागतिक विक्रम केला.
१९७१:— NASDAQ हा अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक सुरू झाला.
१९६०:— पंजाबच्या खडकसिंह या मल्लाविरुद्ध गुणांवर विजय मिळवून गणपत आंदळकर हिंदकेसरी बनले.
१९४२:— दुसरे महायुद्ध जपानने सिंगापूर ताब्यात घेतले.
१९३६:— १६ सप्टेंबर १९३५ रोजी नोंदणी झालेल्या बँक ऑफ महाराष्ट्रचे कामकाज सुरू झाले.
१९३१:— महादेव विठ्ठल काळे यांनी आत्मोद्धार नावाचे पाक्षिक सुरू केले.
१८९९:— रँडचा खून करण्याऱ्या;या चाफेकर बंधूंची नावे इंग्रज सरकारला सांगणाऱ्या;या गणेश शंकर द्रविड व रामचंद्र शंकर द्रविड या बंधूंचा वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी गोळ्या झाडून वध केला.
१८४९:— रोमन प्रजासत्ताकची रचना करण्यात आली.
१७१४:— छत्रपती शाहू महाराज (सातारा गादी) आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांच्यात वळवंड (लोणावळा) येथे तह झाला.