ठळक गोष्टी
-
सुविचार — कोणतीही गोष्ट तोडून ट**** सोपे असते पण जोडण्याकरिता कौशल्य व सावधगिरी लागते (लेखक: महात्मा गांधी)
-
सुविचार — माणुस किती मूर्ख असला तरी गरज त्याला शहाणपण शिकवते (लेखक: युरी फीडस)
-
घटना - १६ एप्रिल १९४८ — राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) — सुरवात.
-
जन्म - १६ एप्रिल १८८९ — चार्ली चॅपलिन — सुप्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक — अकादमी पुरस्कार (निधन: २५ डिसेंबर १९७७)
-
सुविचार — धैर्य असल्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही मूल्यांशी बांधिलकी राखता येत नाही म्हणूनच धैर्य हा सर्वात मोठा सद्गुण असला पाहिजे (लेखक: माया anyelu)
-
जन्म - १६ एप्रिल १९३४ — राम नाईक — भारतीय राजकारणी आणि केंद्रीय मंत्री
-
१६ एप्रिल विशेष दिन — जागतिक आवाज दिन
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
सुविचार — कोणतीही गोष्ट तोडून ट**** सोपे असते पण जोडण्याकरिता कौशल्य व सावधगिरी लागते (लेखक: महात्मा गांधी)
-
सुविचार — माणुस किती मूर्ख असला तरी गरज त्याला शहाणपण शिकवते (लेखक: युरी फीडस)
-
घटना - १६ एप्रिल १९४८ — राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) — सुरवात.
-
जन्म - १६ एप्रिल १८८९ — चार्ली चॅपलिन — सुप्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक — अकादमी पुरस्कार (निधन: २५ डिसेंबर १९७७)
-
सुविचार — धैर्य असल्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही मूल्यांशी बांधिलकी राखता येत नाही म्हणूनच धैर्य हा सर्वात मोठा सद्गुण असला पाहिजे (लेखक: माया anyelu)
-
जन्म - १६ एप्रिल १९३४ — राम नाईक — भारतीय राजकारणी आणि केंद्रीय मंत्री
-
१६ एप्रिल विशेष दिन — जागतिक आवाज दिन
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
८ जुलै घटना
-
२०११: — रुपयाचे नवीन चिन्ह (Rs.) असलेली नाणी चलनात आली.
-
२००६: टी. एन. शेषन — यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
-
१९९७: एन. कुंजुरानी देवी — यांनी बीजिंग येथील आशियाई महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत ४६ किलो गटात रौप्यपदक पटकावले.
-
१९८८: लंडन सोसायटी फॉर द प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू चिल्ड्रन (London SPCC) — स्थापना
-
१९५८: दो आँखे बारह हाथ — या चित्रपटाला बर्लिन येथील जागतिक चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला.
-
१९३०: इंडिया हाऊस, लंडन — किंग जॉर्ज-५वे यांच्या हस्ते उदघाटन झाले.
-
१९१०: स्वातंत्र्यवीर सावरकर — यांनी मोरिया या जहाजातुन फ्रान्समधील मार्सेल्सच्या समुद्रात उडी घेतली.
-
१८८९: द वॉल स्ट्रीट जर्नल — पहिला अंक प्रकाशित झाला.
-
१८५६: चार्ल्स बर्न — यांना मशीनगनचे अमेरिकेतील पेटंट मिळाले.
-
१४९७: वास्को द गामा — युरोपातून भारताच्या पहिल्या सफरीवर निघाले.