घटना - १६ एप्रिल १९४८ — राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) — सुरवात.
सुविचार — ताऱ्याला हात लावता येत नाही हे एखाद्या मूर्खालाही कळत असते मात्र शहाणी माणसे तसे करण्याचा प्रयत्न कधीच सोडत नाही (लेखक: हॅरी अँडरसन)
सुविचार — पाणी तापलेल्या पोलादावर पडल्यास नष्ट होऊन जाते व स्वाती नक्षत्रात शिंपल्यात पडल्यास मोती होते संगतीच्या परिणामाची याहून अधिक उत्तम उदाहरण क… (लेखक: साने गुरुजी)
सुविचार — रागातून क्रांती निर्माण होते क्रांतीमुळे स्मरणशक्तीला अस्थिरता येते, भ्रमामुळे बुद्धी विनाश होतो आणि बुद्धिविनाशाने माणसाचा सर्वनाश घडतो (लेखक: भगवद्गीता)
घटना - १६ एप्रिल १९४८ — राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) — सुरवात.
सुविचार — ताऱ्याला हात लावता येत नाही हे एखाद्या मूर्खालाही कळत असते मात्र शहाणी माणसे तसे करण्याचा प्रयत्न कधीच सोडत नाही (लेखक: हॅरी अँडरसन)
सुविचार — पाणी तापलेल्या पोलादावर पडल्यास नष्ट होऊन जाते व स्वाती नक्षत्रात शिंपल्यात पडल्यास मोती होते संगतीच्या परिणामाची याहून अधिक उत्तम उदाहरण क… (लेखक: साने गुरुजी)
सुविचार — रागातून क्रांती निर्माण होते क्रांतीमुळे स्मरणशक्तीला अस्थिरता येते, भ्रमामुळे बुद्धी विनाश होतो आणि बुद्धिविनाशाने माणसाचा सर्वनाश घडतो (लेखक: भगवद्गीता)
२०२२:नेताजी सुभाषचंद्र बोस— यांच्या २८ फूट उंच, इंडिया गेट, दिल्ली येथील पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केले.
१९५४:साऊथ इस्ट एशिया ट्रिटी ऑर्गनायझेशन (SEATO)— स्थापना.
जन्म
१९३३:आशा भोसले— जगप्रसिद्ध पार्श्वगायिका — पद्म विभूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार
(निधन: १२ एप्रिल २०२६
)
१९२६:भूपेन हजारिका— भारतीय संगीतकार व गायक — भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार
(निधन: ५ नोव्हेंबर २०११
)
निधन
२०२२:कमल नारायण सिंग— भारताचे २२वे सरन्यायाधीश
(जन्म: १३ डिसेंबर १९२६
)
१९८१:हिदेकी युकावा— जर्मन भौतिकशास्त्रज्ञ — नोबेल पुरस्कार
१९६०:फिरोझ गांधी— इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी
(जन्म: १२ सप्टेंबर १९१२
)