ठळक गोष्टी
घटना - १६ एप्रिल १९४८ — राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) — सुरवात.
निधन - १६ एप्रिल १९६६ — नंदलाल बोस — भारतीय जगविख्यात चित्रकार — पद्म विभूषण (जन्म: ३ डिसेंबर १८८२ )
जन्म - १६ एप्रिल १९६१ — जर्बोम गॅमलिन — अरुणाचल प्रदेशचे ७वे मुख्यमंत्री (निधन: ३० नोव्हेंबर २०१४ )
सुविचार — सुख हे अत्तरच्या सुगंधासारखे आहे की जे दुसऱ्यावर शिंपडले असताना स्वतःवरही शिंपले जाते ( लेखक: भगवान गौतम बुद्ध )
१६ एप्रिल विशेष दिन — जागतिक आवाज दिन
सुविचार — दुसऱ्यांमध्ये दिसलेले चांगले गुण शिकून घ्या पण ते तुमच्यात उतरवताना तुमच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशा रूपातच आत्मसात करा नाहीतर ती दुसऱ्याची… ( लेखक: अज्ञात )
सुविचार — माणसाचे जसे दात पडून जातात तसे मित्रही त्याला सोडून जातात ( लेखक: टी हूड )
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
घटना - १६ एप्रिल १९४८ — राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) — सुरवात.
निधन - १६ एप्रिल १९६६ — नंदलाल बोस — भारतीय जगविख्यात चित्रकार — पद्म विभूषण (जन्म: ३ डिसेंबर १८८२ )
जन्म - १६ एप्रिल १९६१ — जर्बोम गॅमलिन — अरुणाचल प्रदेशचे ७वे मुख्यमंत्री (निधन: ३० नोव्हेंबर २०१४ )
सुविचार — सुख हे अत्तरच्या सुगंधासारखे आहे की जे दुसऱ्यावर शिंपडले असताना स्वतःवरही शिंपले जाते ( लेखक: भगवान गौतम बुद्ध )
१६ एप्रिल विशेष दिन — जागतिक आवाज दिन
सुविचार — दुसऱ्यांमध्ये दिसलेले चांगले गुण शिकून घ्या पण ते तुमच्यात उतरवताना तुमच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशा रूपातच आत्मसात करा नाहीतर ती दुसऱ्याची… ( लेखक: अज्ञात )
सुविचार — माणसाचे जसे दात पडून जातात तसे मित्रही त्याला सोडून जातात ( लेखक: टी हूड )
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
१० मे घटना
१९९७: — ७.३ मेगावॅट भूकंपाच्या तीव्र धक्क्याने इराण मधील सुमारे १५६७ लोक ठार, २३०० लोक जखमी आणि ५०००० लोक बेघर झाले.
१९९४: — दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांनी देशाची सूत्र हाती घेतली.
१९९३: संतोष यादव — दोनदा एव्हरेस्ट पर्वत सर करणाऱ्या पहिलय भारतीय महिला ठरल्या. — पद्मश्री, टेन्झिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार
१९८१: — फ्रान्सवा मितराँ फ्रान्सचे अध्यक्ष बनले.
१९७९: — मायक्रोनेशिया प्रजासत्ताक बनले.
१९६२: — मार्वल कॉमिक्सने द इक्रीडिबल हल्क या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित केला.
१९४०: — दुसरे महायुद्ध नेव्हिलचेम्बरलेनने राजीनामा दिल्यावर विन्स्टन चर्चिल युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी.
१९३७: — स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रत्नागिरीच्या स्थानबद्धतेतून बिनशर्त मुक्तता.
१९०७: — स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामाचा सुवर्णमहोत्सव लंडनमधे साजरा केला.
१८२४: — लंडनमधील नॅशनल गॅलरी सर्वसाधारण लोकांसाठी खुली करण्यात आली.
१८१८: — इंग्रज व मराठे यांच्यात तह होऊन रायगड किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.