घटना - ११ सप्टेंबर १९६१ — विश्व प्रकृती निधी (World Wildlife Fund) ची स्थापना.
सुविचार — शिक्षकास पूर्वी आचार्य म्हणत आचार्य म्हणजे आचारवान स्वतः आदर्श जीवन आचरण राष्ट्राकडून नाही तसेच करून घेणारा तो आचार्य अशा आचार्याच्या कर्तु… (लेखक: विनोबा भावे — जन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२)
सुविचार — कोणत्याही कामाची चांगली तयारी केल्याशिवाय त्या कामाला आरंभ न करणे आणि सुरू केलेले काम प???र्ण करूनच हात वेगळे करणे हे बुद्धीचे पहिले लक्षण… (लेखक: विनोबा भावे — जन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२)
निधन - ११ सप्टेंबर १९८७ — महादेवी वर्मा — हिंदी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ — पद्म विभूषण, पद्म भूषण, ज्ञानपीठ पुरस्कार (जन्म: २६ मार्च १९०७)
घटना - ११ सप्टेंबर १९४४ — दुसरे महायुद्ध - रॉयल एअर फोर्सने डार्मश्टाट शहरावर केलेल्या बॉम्बफेकीमुळे ११,५०० नागरिक ठार.
घटना - ११ सप्टेंबर १९६१ — विश्व प्रकृती निधी (World Wildlife Fund) ची स्थापना.
सुविचार — शिक्षकास पूर्वी आचार्य म्हणत आचार्य म्हणजे आचारवान स्वतः आदर्श जीवन आचरण राष्ट्राकडून नाही तसेच करून घेणारा तो आचार्य अशा आचार्याच्या कर्तु… (लेखक: विनोबा भावे — जन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२)
सुविचार — कोणत्याही कामाची चांगली तयारी केल्याशिवाय त्या कामाला आरंभ न करणे आणि सुरू केलेले काम प???र्ण करूनच हात वेगळे करणे हे बुद्धीचे पहिले लक्षण… (लेखक: विनोबा भावे — जन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२)
निधन - ११ सप्टेंबर १९८७ — महादेवी वर्मा — हिंदी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ — पद्म विभूषण, पद्म भूषण, ज्ञानपीठ पुरस्कार (जन्म: २६ मार्च १९०७)
घटना - ११ सप्टेंबर १९४४ — दुसरे महायुद्ध - रॉयल एअर फोर्सने डार्मश्टाट शहरावर केलेल्या बॉम्बफेकीमुळे ११,५०० नागरिक ठार.
२०२४:२०२४ इराण-इस्रायल युद्ध— इराणने इस्रायल देशावर ४०० ते ५०० ड्रोन आणि क्रूझ क्षेपणास्त्रे इराण, इराक, सीरिया, दक्षिण लेबनॉन आणि येमेन या प्रांतातून प्रक्षेपित केली.
२०२२:कोविड-१९— जगभरात ५० करोड पेक्षा अधिक लोकाना कोरोना साठीची लागण.
१९९७:— मास्टर्स टूर्नामेंट जिंकणारे टायगर वुड्स सर्वात तरुण गोल्फर ठरले.
१९६०:— अमेरिकाने ट्रान्झिट १-बी हा जगातील पहिला नेव्हिगेशन प्रणालीयुक्त उपग्रह प्रक्षेपित केला.
१९४२:— व्ही. शांताराम प्रभात फिल्म कंपनीतून बाहेर पडले.
१९१९:— जालियनवाला बाग हत्याकांड, यात ३७९ लोक ठार तर १२०० जखमी झाले.
१८४९:— हंगेरी देश प्रजासत्ताक बनला.
१७३१:— छत्रपती शाहू महाराज (सातारा) आणि छत्रपती संभाजी महाराज (कोल्हापूर) यांच्यात राज्याच्या सीमेवरून असलेला वाद वारणेचा तह होऊन मिटला.
१६९९:— गुरु गोबिंद सिंग यांनी खालसा हे गुरु पंथ तयार केले.