१३ एप्रिल
-
१९१९: — जालियनवाला बाग हत्याकांड, यात ३७९ लोक ठार तर १२०० जखमी झाले.
-
१८४९: — हंगेरी देश प्रजासत्ताक बनला.
-
१६९९: — गुरु गोबिंद सिंग यांनी खालसा हे गुरु पंथ तयार केले.
-
१९४३: बिरखा बहादूर मुरिंगला — लिम्बू साहित्यिक, भाषा आणि संस्कृती संवर्धनासाठी प्रसिद्ध होते. — पद्मश्री पुरस्कार
-
१८९५: वसंत रामजी खानोलकर — भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे — पद्म भूषण, पद्मश्री
-
२००८: दशरथ पुजारी — संगीतकार
-
१९९०: एस. बालचंदर — भारतीय अभिनेते, गायक आणि वीणा वादक