ठळक गोष्टी
घटना - ६ जून २००४ — भारताच्या राष्ट्रपतींनी तमिळ शास्त्रीय भाषा म्हणून धोषित केली.
जन्म - ६ जून १८९१ — मस्ती व्यंकटेश अय्यंगार — कन्नड साहित्याचे दिग्गज लेखक, कादंबरीकार आणि विचारवंत होते. — ज्ञानपीठ पुरस्कार (निधन: ६ जून १९८६ )
सुविचार — मन थोर असेल तरच तेच की होईल ( लेखक: कार्ल युंग — जन्म: २६ जुलै १८७५ | निधन: ६ जून १९६१ )
सुविचार — सांगशील ते सारखा गुण नाही जो सहन करतो तोच शिकतो जो सहन करीत नाही तो नाश पावतो ( लेखक: रामकृष्ण परमहंस — जन्म: १८ फेब्रुवारी १८३६ | निधन: १६ ऑगस्ट १८८६ )
सुविचार — खरा धर्म हा दुर्बल आणि दुर्दम्य आसक्तींना घालून मन निर्मळ करतो ( लेखक: बेंजामिन विक्टर )
घटना - ६ जून १९१२ — नोवरुप्ता ज्वालामुखी उद्रेक — २०व्या शतकातील हा सर्वात मोठा ज्वालामुखीचा उद्रेक अलास्का मधील नॉवरुप्ता येथे झाला.
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
घटना - ६ जून २००४ — भारताच्या राष्ट्रपतींनी तमिळ शास्त्रीय भाषा म्हणून धोषित केली.
जन्म - ६ जून १८९१ — मस्ती व्यंकटेश अय्यंगार — कन्नड साहित्याचे दिग्गज लेखक, कादंबरीकार आणि विचारवंत होते. — ज्ञानपीठ पुरस्कार (निधन: ६ जून १९८६ )
सुविचार — मन थोर असेल तरच तेच की होईल ( लेखक: कार्ल युंग — जन्म: २६ जुलै १८७५ | निधन: ६ जून १९६१ )
सुविचार — सांगशील ते सारखा गुण नाही जो सहन करतो तोच शिकतो जो सहन करीत नाही तो नाश पावतो ( लेखक: रामकृष्ण परमहंस — जन्म: १८ फेब्रुवारी १८३६ | निधन: १६ ऑगस्ट १८८६ )
सुविचार — खरा धर्म हा दुर्बल आणि दुर्दम्य आसक्तींना घालून मन निर्मळ करतो ( लेखक: बेंजामिन विक्टर )
घटना - ६ जून १९१२ — नोवरुप्ता ज्वालामुखी उद्रेक — २०व्या शतकातील हा सर्वात मोठा ज्वालामुखीचा उद्रेक अलास्का मधील नॉवरुप्ता येथे झाला.
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
१३ जुलै घटना
२०११: मुंबई बॉम्बस्फोट — मुंबई शहरात बॉम्बस्फोटांत किमान २६ लोकांचे निधन तर किमान १३० जण जखमी.
१९८३: — श्रीलंकेत वांशिक हत्याकांड. ३,००० तामिळ व्यक्तींची हत्या. ४,००,००० हून अधिक तामिळींचे पलायन.
१९७७: — रोहित्रावर वीज पडल्यामुळे न्यूयॉर्क शहरातील वीजपुरवठा २४ तास खंडित झाला.
१९५५: — २८ वर्षीय रुथ एलिसला प्रियकराचा खून केल्याबद्दल फाशी दिली. ग्रेट ब्रिटनमधली स्त्रीकैद्याची अखेरची फाशी ठरली.
१९२९: जतिंद्रनाथ दास — यांनी लाहोर तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले. या उपोषणातच त्यांचे निधन झाले.
१९०८: ऑलिम्पिक स्पर्धा — स्त्रियांना भाग घेण्यास परवानगी.
१८३७: बकिंगहॅम पॅलेस, इंग्लंड — राणी व्हिक्टोरिया यांनी या पॅलेसमध्ये अधिकृतपणे राहण्यास सुरवात केली, तेव्हापासून ते इंग्लंडच्या राजा-राणीचे अधिकृत निवासस्थान बनले.
१६६०: मराठा साम्राज्य — पावनखिंडीतील लढाई.