सुविचार — स्थिर बुद्धीचे व्हा व सर्वात महत्त्वाचे म्हणजे पवित्र व्हा व स्वतःशी पूर्णपणे प्रामाणिक रहा भविष्यावर श्रद्धा ठेवा तुमच्याजवळ पैसा नसल्यामु… (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
सुविचार — स्थिर बुद्धीचे व्हा व सर्वात महत्त्वाचे म्हणजे पवित्र व्हा व स्वतःशी पूर्णपणे प्रामाणिक रहा भविष्यावर श्रद्धा ठेवा तुमच्याजवळ पैसा नसल्यामु… (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
२०२२:थॉमस कप— भारत पहिल्यांदा थॉमस कप बँडमिन स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनला.
२०२२:राजीव कुमार— भारताचे २५वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला.
२०००:— दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील मंडीपुरा येथे अतिरेक्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात जम्मू - काश्मीरचे ऊर्जा राज्यमंत्री गुलाम हसन बट यांच्यासह ५ लोकांचे निधन.
१९६१:— पुण्याच्या चतुशृंगी वीजकेंद्रात प्रचंड स्फोट होऊन ९ लोकांचे निधन.
१९६०:स्पुतनिक ४— सोव्हिएत युनियनने स्पुतनिक ४चे प्रक्षेपण केले.
१९५८:स्पुतनिक ३— सोव्हिएत युनियनने स्पुतनिक ३चे प्रक्षेपण केले.