घटना - १६ एप्रिल १९४८ — राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) — सुरवात.
सुविचार — मी अधार्मिक लोकांना मागर्दर्शक मानते. जर पुरोहितसंस्था नसत्या तर जग आताच्या तुलनेत दहा हजार पटीने चांगले झाले असते. (लेखक: आनंदी गोपाळ जोशी — जन्म: १५ मार्च १८६५ | निधन: २६ फेब्रुवारी १८८७)
जन्म - १६ एप्रिल १९३४ — राम नाईक — भारतीय राजकारणी आणि केंद्रीय मंत्री
सुविचार — मानवी मन सर्वत्र एकच आहे मग वरची कातडी गोरी असो की काळी आतील भोकात असतात त्यातील अशा आकांक्षाचे अन नाना प्रकारचे वाचनाप्रकार समानच असतात म्… (लेखक: साने गुरुजी)
घटना - १६ एप्रिल १९४८ — राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) — सुरवात.
सुविचार — मी अधार्मिक लोकांना मागर्दर्शक मानते. जर पुरोहितसंस्था नसत्या तर जग आताच्या तुलनेत दहा हजार पटीने चांगले झाले असते. (लेखक: आनंदी गोपाळ जोशी — जन्म: १५ मार्च १८६५ | निधन: २६ फेब्रुवारी १८८७)
जन्म - १६ एप्रिल १९३४ — राम नाईक — भारतीय राजकारणी आणि केंद्रीय मंत्री
सुविचार — मानवी मन सर्वत्र एकच आहे मग वरची कातडी गोरी असो की काळी आतील भोकात असतात त्यातील अशा आकांक्षाचे अन नाना प्रकारचे वाचनाप्रकार समानच असतात म्… (लेखक: साने गुरुजी)
२०२२:थॉमस कप— भारत पहिल्यांदा थॉमस कप बँडमिन स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनला.
२०२२:राजीव कुमार— भारताचे २५वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला.
२०००:— दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील मंडीपुरा येथे अतिरेक्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात जम्मू - काश्मीरचे ऊर्जा राज्यमंत्री गुलाम हसन बट यांच्यासह ५ लोकांचे निधन.
१९६१:— पुण्याच्या चतुशृंगी वीजकेंद्रात प्रचंड स्फोट होऊन ९ लोकांचे निधन.
१९६०:स्पुतनिक ४— सोव्हिएत युनियनने स्पुतनिक ४चे प्रक्षेपण केले.
१९५८:स्पुतनिक ३— सोव्हिएत युनियनने स्पुतनिक ३चे प्रक्षेपण केले.