घटना - ११ सप्टेंबर १९०६ — म. गांधींनी द. आफ्रिकेत सत्याग्रह हा शब्द पहिल्यांदा वापरला.
घटना - ११ सप्टेंबर २००१ — वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतींमध्ये दहशतवाद्यांनी दोन प्रवासी विमाने घुसवून केलेल्या हल्ल्यात हजारो लोक मृत्युमुखी.
सुविचार — प्रगतीचा मार्ग हा चुकीच्या काटा-कुठयातून जातो जो मनुष्य या काटा-कुठ्यांना भितो त्याची कधीही प्रगती होत नाही (लेखक: विनोबा भावे — जन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२)
घटना - ११ सप्टेंबर १९०६ — म. गांधींनी द. आफ्रिकेत सत्याग्रह हा शब्द पहिल्यांदा वापरला.
घटना - ११ सप्टेंबर २००१ — वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतींमध्ये दहशतवाद्यांनी दोन प्रवासी विमाने घुसवून केलेल्या हल्ल्यात हजारो लोक मृत्युमुखी.
सुविचार — प्रगतीचा मार्ग हा चुकीच्या काटा-कुठयातून जातो जो मनुष्य या काटा-कुठ्यांना भितो त्याची कधीही प्रगती होत नाही (लेखक: विनोबा भावे — जन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२)
२०२२:— मोरबी, गुजरात येथील मिठाच्या कारखान्याची भिंत कोसळली, त्यात बारा कामगारांचे निधन तर अनेक बेपत्ता आहेत.
२००९:श्रीलंका— सरकार-एलटीटीई यांच्यातील युद्ध एलटीटीईला पराभूत करून संपले.
१९९८:सुरेन्द्र चव्हाण— जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर केले.
१९९५:रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया— स्थानिक बँकेतील ५,००० रुपयांपर्यंतचे धनादेश खात्यात भरल्यानंतर तिसऱ्या दिवशी ती रक्कम ग्राहकास काढण्याची मुभा देण्यात आली.
१९९१:हेलन शेरमन— ह्या पहिल्या महिला ब्रिटिश अंतराळयात्री बनल्या.
१९९०:— फ्रान्स देशातील टीजीव्ही रेल्वेने ५१५.३ किमीताशी वेगाने धावण्याचा नवीन जागतिक विक्रम केला.
१९७४:स्मायलींग बुद्धा— भारत देशाने पहिल्या आण्विक अस्त्राची यशस्वी चाचणी पोखरण, राजस्थान येथे केली. या मिशनचे नाव स्मायलींग बुद्धा असे होते.
१९७२:डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ— सुरवात.
१९३८:— गोपालकृष्ण हा चित्रपट प्रदर्शित झाला.
१९१२:— पूर्णपणे भारतात बनवलेला श्री पुंडलिक हा पहिला मूकपट प्रदर्शित झाला.