सुविचार — कोणत्याही कामाची चांगली तयारी केल्याशिवाय त्या कामाला आरंभ न करणे आणि सुरू केलेले काम प???र्ण करूनच हात वेगळे करणे हे बुद्धीचे पहिले लक्षण… (लेखक: विनोबा भावे — जन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२)
घटना - ११ सप्टेंबर १९६५ — भारतीय सैन्याने लाहोर जवळील बुर्की गाव ताब्यात घेतले.
सुविचार — कोणत्याही कामाची चांगली तयारी केल्याशिवाय त्या कामाला आरंभ न करणे आणि सुरू केलेले काम प???र्ण करूनच हात वेगळे करणे हे बुद्धीचे पहिले लक्षण… (लेखक: विनोबा भावे — जन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२)
घटना - ११ सप्टेंबर १९६५ — भारतीय सैन्याने लाहोर जवळील बुर्की गाव ताब्यात घेतले.
२०१५:— पाच दशकांनंतर अमेरिका आणि क्युबा यांच्यामध्ये राजनयिक संबंध पुन्हा सुरू झाले.
२०००:दिलीपकुमार— यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार जाहीर.
१९७६:व्हायकिंग-१— हे मानवरहित अंतराळयान पहिल्यांदाच मंगळ ग्रहावर उतरले.
१९६९:नील आर्मस्ट्राँग— हे चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले व्यक्ती बनले.
१९५२:ऑलिम्पिक— हेलसिंकी, फिनलंड येथे १५व्या ऑलिम्पिक स्पर्धेची सुरूवात झाली.
१९४४:दुसरे महायुद्ध— क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्गने केलेल्या प्राणघातक हल्ल्यातुन ऍडॉल्फ हिटलर यांचा जीव वाचला.
१९२६:— मेथॉडिस्ट चर्चने स्त्रियांना धर्मगुरू होण्याची परवानगी दिली.
१९०८:बँक ऑफ बडोदा— सुरवात.
१९०३:फोर्ड मोटर कंपनी— पहिली मोटारगाडी बनवली.
१८७१:कॅनडा— देशात ब्रिटिश कोलंबिया हा प्रांत विलीन झाला.
१८२८:— मुंबापूर वर्तमान हे मराठी वृत्तपत्र मुंबईत सुरू झाले.
१८०७:— निकेफोरे नीएपस यांना जगातील पहिल्या इंजिनसाठी पेटंट दिले गेले.
१४०२:— तैमूरलंगने तुर्कस्तानमधील अंकारा शहर जिंकले.
जन्म
१९२१:पंडित सामताप्रसाद— ज्यांनी तबला वादनाला लोकप्रियता मिळवून दिली असे भारतीय तबलावादक आणि बनारस घराण्याचे दिग्गज कलाकार — पद्मभूषण, पद्मश्री, संगीत नाटक अकादमी पुरस्कार
(निधन: ३१ मे १९९४
)