सुविचार — हातातल्या सुखाचा त्याग करून जो काल्पनिक सुखाच्या मागे लागतो त्याला मृगजळाप्रमाणे सुख कधीच प्राप्त होत नाही (लेखक: रामकृष्ण परमहंस — जन्म: १८ फेब्रुवारी १८३६ | निधन: १६ ऑगस्ट १८८६)
घटना - ६ जून १८८२ — मुंबईत झालेल्या चक्रीवादळात किमान १ लाख लोकांचे.
घटना - ६ जून १९७१ — सोयुझ ११ — अंतराळाचे प्रक्षेपण.
सुविचार — भूतकाळाचा विचार करत आजचे क्षण वाया घालवू नका केवळ वर्तमान काळच हा खरा शाश्वत आहे त्यावर मन केंद्रित करा (लेखक: भगवान गौतम बुद्ध)
घटना - ६ जून १९१२ — नोवरुप्ता ज्वालामुखी उद्रेक — २०व्या शतकातील हा सर्वात मोठा ज्वालामुखीचा उद्रेक अलास्का मधील नॉवरुप्ता येथे झाला.
सुविचार — हातातल्या सुखाचा त्याग करून जो काल्पनिक सुखाच्या मागे लागतो त्याला मृगजळाप्रमाणे सुख कधीच प्राप्त होत नाही (लेखक: रामकृष्ण परमहंस — जन्म: १८ फेब्रुवारी १८३६ | निधन: १६ ऑगस्ट १८८६)
घटना - ६ जून १८८२ — मुंबईत झालेल्या चक्रीवादळात किमान १ लाख लोकांचे.
घटना - ६ जून १९७१ — सोयुझ ११ — अंतराळाचे प्रक्षेपण.
सुविचार — भूतकाळाचा विचार करत आजचे क्षण वाया घालवू नका केवळ वर्तमान काळच हा खरा शाश्वत आहे त्यावर मन केंद्रित करा (लेखक: भगवान गौतम बुद्ध)
घटना - ६ जून १९१२ — नोवरुप्ता ज्वालामुखी उद्रेक — २०व्या शतकातील हा सर्वात मोठा ज्वालामुखीचा उद्रेक अलास्का मधील नॉवरुप्ता येथे झाला.
१९९७:— राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे (NIV) संचालक डॉ. कल्याण बॅनर्जी यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ओमप्रकाश भसीन पुरस्कार जाहीर करण्यात आला.
१९७७:— टेलिफोन वाहतूक सुरू करण्यासाठी प्रथम ऑप्टिकल फाइबरचा वापर केला गेला.
१९७०:— पृथ्वी दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.
१९४८:— अरब-इस्त्रायल युद्ध - अरबांनी इस्त्रायलचे हैफा हे प्रमुख बंदर काबीज केले.
१०५६:— क्रॅब नेब्यूलामधील (तेजोमेघ) सुपरनोव्हाचा महास्फोट झाला.
जन्म
१९२९:अशोक केळकर— भाषाशास्त्रज्ञ तसेच साहित्य समीक्षक — पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार
(निधन: २० सप्टेंबर २०१४
)
१९१६:कानन देवी— भारतीय अभिनेत्री आणि गायिका
(निधन: १७ जुलै १९९२
)
निधन
२०१३:जगदीश शरण वर्मा— भारताचे २७वे सरन्यायाधीश
(जन्म: १८ जानेवारी १९३३
)
२०१३:लालगुडी जयरामन— व्हायोलिनवादक, संगीतकार व गायक — पद्म भूषण, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
(जन्म: १७ सप्टेंबर १९३०
)