ठळक गोष्टी
-
घटना - ६ जून १९६९ — वि. स. पागे समितीची शिफारस, रोजगार हमी योजनेस सुरुवात.
-
जन्म - ६ जून १८९१ — मस्ती व्यंकटेश अय्यंगार — कन्नड साहित्याचे दिग्गज लेखक, कादंबरीकार आणि विचारवंत होते. — ज्ञानपीठ पुरस्कार (निधन: ६ जून १९८६)
-
सुविचार — मुक्तपणे आनंदी आयुष्य जगायचे असेल तर मनातील कंटाळवाणी भावना काढून टाकणे ही पहिली अट आहे (लेखक: रिचार्ज बाग)
-
सुविचार — तुमच्याने पुढे जावत नसेल तर पुढे जाऊ नका पण पुढे जाणाऱ्या मागेही खेचू नका (लेखक: लोकमान्य टिळक)
-
सुविचार — मन थोर असेल तरच तेच की होईल (लेखक: कार्ल युंग — जन्म: २६ जुलै १८७५ | निधन: ६ जून १९६१)
-
घटना - ६ जून २००४ — भारताच्या राष्ट्रपतींनी तमिळ शास्त्रीय भाषा म्हणून धोषित केली.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
घटना - ६ जून १९६९ — वि. स. पागे समितीची शिफारस, रोजगार हमी योजनेस सुरुवात.
-
जन्म - ६ जून १८९१ — मस्ती व्यंकटेश अय्यंगार — कन्नड साहित्याचे दिग्गज लेखक, कादंबरीकार आणि विचारवंत होते. — ज्ञानपीठ पुरस्कार (निधन: ६ जून १९८६)
-
सुविचार — मुक्तपणे आनंदी आयुष्य जगायचे असेल तर मनातील कंटाळवाणी भावना काढून टाकणे ही पहिली अट आहे (लेखक: रिचार्ज बाग)
-
सुविचार — तुमच्याने पुढे जावत नसेल तर पुढे जाऊ नका पण पुढे जाणाऱ्या मागेही खेचू नका (लेखक: लोकमान्य टिळक)
-
सुविचार — मन थोर असेल तरच तेच की होईल (लेखक: कार्ल युंग — जन्म: २६ जुलै १८७५ | निधन: ६ जून १९६१)
-
घटना - ६ जून २००४ — भारताच्या राष्ट्रपतींनी तमिळ शास्त्रीय भाषा म्हणून धोषित केली.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
२८ मार्च घटना
-
१९९८: — सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (C-DAC) या संस्थेने विकसित केलेला परम-१०००० हा महासंगणक देशाला अर्पण करण्यात आला.
-
१९९२: — उद्योगपती जे. आर. डी. टाटा यांना राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांच्या हस्ते भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.
-
१९७९: — अमेरिकेतील थ्री माईल आयलंड या बेटावर असलेल्या अणूभट्टीतून किरणोत्सारी पदार्थांची गळती झाली.
-
१९४२: — रासबिहारी बोस यांनी टोकियो येथे इंडियन इंडिपेन्डन्स लीग ची स्थापना केली.
-
१९३०: — तुर्कस्तानमधील कॉन्स्टँटिनोपाल आणि अंगोरा शहरांची नावे बदलुन अनुक्रमे इस्तंबुल आणि अंकारा अशी करण्यात आली.
-
१९१०: — हेन्री फाब्रे यांनी फाब्रे हायड्राविओन हे पहिले सागरी विमान उडविले.
-
१८५४: — क्रिमियन युद्ध फ्रान्सने रशियाविरुद्ध युध पुकारले.
-
१७३७: — बाजीराव पेशव्यांनी दिल्लीवर हल्ला करुन मोगलांचा पराभव केला.