ठळक गोष्टी
सुविचार — सर्व धर्मांना एकनिष्ठ आचरण करा प्रथम स्वयंसेवक व्हा देशसेवक व्हा मग तुम्ही देशाचे स्वामी आपोआपच स्वाल ( लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२ )
घटना - ६ जून १९४४ — दुसरे महायुद्ध — डी-डे - इतिहासातील सर्वात मोठे समुद्री आक्रमण.
सुविचार — सूर्याच्या किरणांनी बर्फाच्या राशी वितळतात त्याचप्रमाणे प्रेमाच्या ओलाव्याने अहंकाराच्या राशी वितळतात ( लेखक: साने गुरुजी )
निधन - ६ जून २००२ — शांता शेळके — मराठी कवयित्री, गीतकार आणि लेखिका म्हणून लोकप्रिय होत्या. — साहित्य सन्मान पुरस्कार (जन्म: १२ ऑक्टोबर १९२२ )
सुविचार — मन थोर असेल तरच तेच की होईल ( लेखक: कार्ल युंग — जन्म: २६ जुलै १८७५ | निधन: ६ जून १९६१ )
घटना - ६ जून २००४ — भारताच्या राष्ट्रपतींनी तमिळ शास्त्रीय भाषा म्हणून धोषित केली.
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
सुविचार — सर्व धर्मांना एकनिष्ठ आचरण करा प्रथम स्वयंसेवक व्हा देशसेवक व्हा मग तुम्ही देशाचे स्वामी आपोआपच स्वाल ( लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२ )
घटना - ६ जून १९४४ — दुसरे महायुद्ध — डी-डे - इतिहासातील सर्वात मोठे समुद्री आक्रमण.
सुविचार — सूर्याच्या किरणांनी बर्फाच्या राशी वितळतात त्याचप्रमाणे प्रेमाच्या ओलाव्याने अहंकाराच्या राशी वितळतात ( लेखक: साने गुरुजी )
निधन - ६ जून २००२ — शांता शेळके — मराठी कवयित्री, गीतकार आणि लेखिका म्हणून लोकप्रिय होत्या. — साहित्य सन्मान पुरस्कार (जन्म: १२ ऑक्टोबर १९२२ )
सुविचार — मन थोर असेल तरच तेच की होईल ( लेखक: कार्ल युंग — जन्म: २६ जुलै १८७५ | निधन: ६ जून १९६१ )
घटना - ६ जून २००४ — भारताच्या राष्ट्रपतींनी तमिळ शास्त्रीय भाषा म्हणून धोषित केली.
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
२९ ऑक्टोबर घटना
२०१५: — चीन देशातील एक-मूल धोरण ३५ वर्षांनंतर बंद करण्यात आले.
२००८: — डेल्टा एअरलाईन्सचे नॉर्थवेस्ट एअरलाईन्समधे विलीनीकरण होऊन नॉर्थवेस्ट एअरलाईन्स ही जगातील सर्वात मोठी विमान वाहतुक कंपनी बनली.
२००५: — दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात दिल्लीमध्ये ६० पेक्षा जास्त व्यक्ती ठार.
१९९९: — चक्रीवादळाच्या तडाख्याने ओरिसात अतोनात नुकसान.
१९९७: — अभिनेते दिलीपकुमार यांना प्रतिष्ठेचा एन. टी. रामाराव राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर.
१९९७: — अभिनेते दिलीपकुमार यांना प्रतिष्ठेचा एन. टी. रामाराव राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर.
१९९६: — मध्यप्रदेश सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या या तानसेन पुरस्कारासाठी शास्त्रीय गायिका गिरीजादेवी यांची निवड.
१९९६: — स्वदेशात बनविलेली कामिनी ही ३० मेगावॉट क्षमतेची अणूभट्टी कल्पक्
 कम येथे कार्यान्वित करण्यात आली.
१९९४: — विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी देण्यात येणारा होमी भाभा पुरस्कार डॉ. टी. ज्ञानशेखरन आणि आर. ई. के. मूर्ती यांना विभागून जाहीर.
१९६४: — टांगानिका व झांजिबार एकत्र येऊन टांझानिया हा देश बनला.
१९६१: — संयुक्त अरब प्रजासत्ताकमधून सीरिया देश बाहेर पडले.
१९५८: — महर्षि धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान.
१९२२: — बेनिटो मुसोलिनी इटलीचे पंतप्रधान बनले.
१८९४: — महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेची स्थापना.