सुविचार — एखादा माणूस शूर धरीवाण ठरतो तो इतरांपेक्षा अधिक धैर्यवान असतो म्हणून नाही तर इतरांपेक्षा धैर्य अधिक काळ टिकवतो म्हणून (लेखक: राल्फ वालडो इमर्सन)
सुविचार — एखादा माणूस शूर धरीवाण ठरतो तो इतरांपेक्षा अधिक धैर्यवान असतो म्हणून नाही तर इतरांपेक्षा धैर्य अधिक काळ टिकवतो म्हणून (लेखक: राल्फ वालडो इमर्सन)
१९८४:— भोपाळ वायू दुर्घटना भोपाळमधील युनियन कार्बाईड या कारखान्यातून मेथिल आयसोसायनेट या विषारी वायूची गळती होऊन सुमारे चौदाशे लोक लगेच मृत्युमुखी पडले तर नंतरच्या काही वर्षांत मृतांची एकूण संख्या सुमारे २०,००० इतकी झाली.
१८७०:— बॉम्बे म्युच्युअल लाईफ ऍॅश्युअरन्स सोसायटी या भारतातील पहिल्या विमा कंपनीची स्थापना झाली.
जन्म
१८८४:राजेन्द्र प्रसाद— भारताचे पहिले राष्ट्रपती — भारतरत्न
(निधन: २८ फेब्रुवारी १९६३
)
१८८२:नंदलाल बोस— भारतीय जगविख्यात चित्रकार — पद्म विभूषण
(निधन: १६ एप्रिल १९६६
)
निधन
२०११:देव आनंद— भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक — पद्म भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार
(जन्म: २६ सप्टेंबर १९२३
)
१९७९:मेजर ध्यानचंद— भारतीय हॉकीपटू — पद्म भूषण, ऑलम्पिक सुर्वण पदक
(जन्म: २९ ऑगस्ट १९०५
)