जन्म - १६ एप्रिल १९३४ — राम नाईक — भारतीय राजकारणी आणि केंद्रीय मंत्री
सुविचार — ज्या शिक्षणाने लोकांना शेती जास्त सुपीक बनवता येतील खाणीतून जास्त उत्पन्न काढता येईल शरीर जास्त सफर बनवता येतील आणि राष्ट्रात खरे व अधिक एक… (लेखक: स्वामी रामानंद तीर्थ — जन्म: ३ ऑक्टोबर १९०३ | निधन: २२ जानेवारी १९७२)
सुविचार — खोबरे पाहिजे असेल तर नारळ फोडले पाहिजे (लेखक: जे ग्रज)
सुविचार — चिकाटीची जागा शिक्षण आहे घेऊ शकणार नाही जग हे शिकल्या सवरलेल्या पण काम चुकार हलव्याची लोकांनी भरलेले आहे चिकाटी आणि निर्धार या दोन्हीतच खर… (लेखक: केल्विन कुलीस)
जन्म - १६ एप्रिल १९३४ — राम नाईक — भारतीय राजकारणी आणि केंद्रीय मंत्री
सुविचार — ज्या शिक्षणाने लोकांना शेती जास्त सुपीक बनवता येतील खाणीतून जास्त उत्पन्न काढता येईल शरीर जास्त सफर बनवता येतील आणि राष्ट्रात खरे व अधिक एक… (लेखक: स्वामी रामानंद तीर्थ — जन्म: ३ ऑक्टोबर १९०३ | निधन: २२ जानेवारी १९७२)
सुविचार — खोबरे पाहिजे असेल तर नारळ फोडले पाहिजे (लेखक: जे ग्रज)
सुविचार — चिकाटीची जागा शिक्षण आहे घेऊ शकणार नाही जग हे शिकल्या सवरलेल्या पण काम चुकार हलव्याची लोकांनी भरलेले आहे चिकाटी आणि निर्धार या दोन्हीतच खर… (लेखक: केल्विन कुलीस)
१९८४:— भोपाळ वायू दुर्घटना भोपाळमधील युनियन कार्बाईड या कारखान्यातून मेथिल आयसोसायनेट या विषारी वायूची गळती होऊन सुमारे चौदाशे लोक लगेच मृत्युमुखी पडले तर नंतरच्या काही वर्षांत मृतांची एकूण संख्या सुमारे २०,००० इतकी झाली.
१९७९:— आयातुल्लाह खोमेनी ईराणचे सर्वेसर्वा बनले.
१९७१:— पाकिस्तानने भारतावर हल्ला केला.
१९६७:— डॉ. क्रिस्टियन बर्नार्ड यांनी दक्षिण अफ्रिकेतील केपटाऊन येथे जगातील पहिली मानवी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली.
१९२७:— लॉरेल आणि हार्डी यांचा पहिला चित्रपट पुटिंग पॅट ऑन फिलिप्स प्रकाशित झाला.
१८७०:— बॉम्बे म्युच्युअल लाईफ ऍॅश्युअरन्स सोसायटी या भारतातील पहिल्या विमा कंपनीची स्थापना झाली.
१८२९:— लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी सतीच्या प्रथेवर बंदी घातली.
१८१८:— इलिनॉय अमेरिकेचे २१ वे रान्य बनले.
१७९६:— दुसरा बाजीराव मराठा साम्राज्याचा पेशवा बनला.