४ फेब्रुवारी
-
१९४४: — चलो दिल्ली चा नारा देत आझाद हिन्द सेनेचे दिल्लीकडे कूच.
-
१६७०: — ज्याच्या मृत्युमुळे शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला असे उदगार काढले, त्या तानाजी मालुसरे यांचा सिंहगडावर मृत्यू.
-
१९३८: पंडित बिरजू महाराज — भारतीय कथ्थक नर्तक व गुरू — पद्म विभूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
-
१९२२: पंडित भीमसेन जोशी — भारतीय शास्त्रीय गायक स्वरभास्कर — भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री
-
२०२३: वाणी जयराम — भारतीय पार्श्वगायिका — पद्मा भूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
-
१९७४: सत्येंद्रनाथ बोस — भारतीय सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ — पद्म विभूषण