ठळक गोष्टी
-
जन्म - ६ जून १८९१ — मस्ती व्यंकटेश अय्यंगार — कन्नड साहित्याचे दिग्गज लेखक, कादंबरीकार आणि विचारवंत होते. — ज्ञानपीठ पुरस्कार (निधन: ६ जून १९८६)
-
घटना - ६ जून १९७१ — सोयुझ ११ — अंतराळाचे प्रक्षेपण.
-
सुविचार — जर तुमच्यावर कोणी उपकार केले असेल तर तो विसरू नका जर तुम्ही कोणावर उपकार केला असेल तर तो स्मरणात ठेवू नका (लेखक: पोप)
-
घटना - ६ जून १९१२ — नोवरुप्ता ज्वालामुखी उद्रेक — २०व्या शतकातील हा सर्वात मोठा ज्वालामुखीचा उद्रेक अलास्का मधील नॉवरुप्ता येथे झाला.
-
सुविचार — मन थोर असेल तरच तेच की होईल (लेखक: कार्ल युंग — जन्म: २६ जुलै १८७५ | निधन: ६ जून १९६१)
-
सुविचार — ताऱ्याला हात लावता येत नाही हे एखाद्या मूर्खालाही कळत असते मात्र शहाणी माणसे तसे करण्याचा प्रयत्न कधीच सोडत नाही (लेखक: हॅरी अँडरसन)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
जन्म - ६ जून १८९१ — मस्ती व्यंकटेश अय्यंगार — कन्नड साहित्याचे दिग्गज लेखक, कादंबरीकार आणि विचारवंत होते. — ज्ञानपीठ पुरस्कार (निधन: ६ जून १९८६)
-
घटना - ६ जून १९७१ — सोयुझ ११ — अंतराळाचे प्रक्षेपण.
-
सुविचार — जर तुमच्यावर कोणी उपकार केले असेल तर तो विसरू नका जर तुम्ही कोणावर उपकार केला असेल तर तो स्मरणात ठेवू नका (लेखक: पोप)
-
घटना - ६ जून १९१२ — नोवरुप्ता ज्वालामुखी उद्रेक — २०व्या शतकातील हा सर्वात मोठा ज्वालामुखीचा उद्रेक अलास्का मधील नॉवरुप्ता येथे झाला.
-
सुविचार — मन थोर असेल तरच तेच की होईल (लेखक: कार्ल युंग — जन्म: २६ जुलै १८७५ | निधन: ६ जून १९६१)
-
सुविचार — ताऱ्याला हात लावता येत नाही हे एखाद्या मूर्खालाही कळत असते मात्र शहाणी माणसे तसे करण्याचा प्रयत्न कधीच सोडत नाही (लेखक: हॅरी अँडरसन)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
४ फेब्रुवारी घटना
-
२००४: फेसबुक — सुरवात
-
२००३: — युगोस्लाव्हियाचे सर्बिया अँड मोंटेनिग्रो असे नामकरण करण्यात आले आणि नवी राज्यघटना अस्तित्त्वात आली.
-
१९६१: — आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर आणि आधुनिक बंगालचे शिल्पकार डॉ. बिधनचंद्र रॉय यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान.
-
१९४८: — श्रीलंका देशाला स्वातंत्र्य मिळाले.
-
१९४४: — चलो दिल्ली चा नारा देत आझाद हिन्द सेनेचे दिल्लीकडे कूच.
-
१९३६: — कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेले रेडिअम हे पहिले किरणोत्सारी मूलद्रव्य बनले.
-
१९२२: — चौरी चौरा येथे झालेल्या हिंसक आंदोलनानंतर महात्मा गांधींनी ३ दिवस उपोषण करुन असहकार आंदोलन मागे घेतले.
-
१७८९: — अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन यांची एकमताने नेमणूक करण्यात आली.
-
१६७०: — ज्याच्या मृत्युमुळे शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला असे उदगार काढले, त्या तानाजी मालुसरे यांचा सिंहगडावर मृत्यू.