ठळक गोष्टी
-
निधन - ६ जून १९८६ — मस्ती व्यंकटेश अय्यंगार — कन्नड साहित्याचे दिग्गज लेखक, कादंबरीकार आणि विचारवंत होते. — ज्ञानपीठ पुरस्कार (जन्म: ६ जून १८९१)
-
निधन - ६ जून २००२ — शांता शेळके — मराठी कवयित्री, गीतकार आणि लेखिका म्हणून लोकप्रिय होत्या. — साहित्य सन्मान पुरस्कार (जन्म: १२ ऑक्टोबर १९२२)
-
घटना - ६ जून १८८२ — मुंबईत झालेल्या चक्रीवादळात किमान १ लाख लोकांचे.
-
सुविचार — प्रेमात उष्णता जितकी जास्त तितके ते लवकर थंड होते (लेखक: जॉन हेउड)
-
सुविचार — दुखी त्यांचे अश्रू पुसणे व त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे हेच सर्वात सुंदर ईश्वर कार्य होय (लेखक: साने गुरुजी)
-
सुविचार — मन थोर असेल तरच तेच की होईल (लेखक: कार्ल युंग — जन्म: २६ जुलै १८७५ | निधन: ६ जून १९६१)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
निधन - ६ जून १९८६ — मस्ती व्यंकटेश अय्यंगार — कन्नड साहित्याचे दिग्गज लेखक, कादंबरीकार आणि विचारवंत होते. — ज्ञानपीठ पुरस्कार (जन्म: ६ जून १८९१)
-
निधन - ६ जून २००२ — शांता शेळके — मराठी कवयित्री, गीतकार आणि लेखिका म्हणून लोकप्रिय होत्या. — साहित्य सन्मान पुरस्कार (जन्म: १२ ऑक्टोबर १९२२)
-
घटना - ६ जून १८८२ — मुंबईत झालेल्या चक्रीवादळात किमान १ लाख लोकांचे.
-
सुविचार — प्रेमात उष्णता जितकी जास्त तितके ते लवकर थंड होते (लेखक: जॉन हेउड)
-
सुविचार — दुखी त्यांचे अश्रू पुसणे व त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे हेच सर्वात सुंदर ईश्वर कार्य होय (लेखक: साने गुरुजी)
-
सुविचार — मन थोर असेल तरच तेच की होईल (लेखक: कार्ल युंग — जन्म: २६ जुलै १८७५ | निधन: ६ जून १९६१)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
२५ फेब्रुवारी घटना
-
१९९६: Star in the gate of heavens — स्वर्गदारा तील ताऱ्याला (Star in the gate of heavens) वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कविवर्य कुसुमाग्रज नाव देण्यात आले.
-
१९८६: — जनआंदोलनाच्या रेट्यामुळे २० वर्षे राज्य केल्यानंतर फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांनी सत्ता सोडुन देशातुन पलायन केले.
-
१९६८: — मोहम्मद हिदायतुल्लाह यांनी भारताचे ११ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
-
१९४५: — दुसरे महायुद्ध अमेरिकन विमानवाहू नौकांनी टोकियोवर बॉम्बहल्ला केला.
-
१९३५: — फॉक्स मॉथ विमानाद्वारे मुंबई - नागपूर - जमशेदपूर या मार्गावरील हवाई टपाल सेवेला प्रारंभ झाला.
-
१८१८: — ले. कर्नल डिफनने चाकणचा किल्ला उध्वस्त केला. दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतील बहुतेक सर्व किल्ल्यांची मोडतोड केली.
-
१५१०: — पोर्तुगीज सरदार अल्बुकर्क याने अकस्मात हल्ला करुन पणजीचा किल्ला जिंकला.