निधन - ६ जून २००२ — शांता शेळके — मराठी कवयित्री, गीतकार आणि लेखिका म्हणून लोकप्रिय होत्या. — साहित्य सन्मान पुरस्कार (जन्म: १२ ऑक्टोबर १९२२)
सुविचार — विजय आणि उत्साहित होणे आणि पराजयाने खिन्न होणे हे तर नैसर्गिकच आहे परंतु आपली परंपरा आपल्याला असे सांगते की यश अपयशापेक्षा आपले कर्तव्य अधि… (लेखक: इंदिरा गांधी — जन्म: १९ नोव्हेंबर १९१७ | निधन: ३१ ऑक्टोबर १९८४)
घटना - ६ जून १९६८ — रॉबर्ट एफ. केनेडी — अमेरिकेचे राष्ट्रपती उमेदवार यांची हत्या.
घटना - ६ जून २००४ — भारताच्या राष्ट्रपतींनी तमिळ शास्त्रीय भाषा म्हणून धोषित केली.
निधन - ६ जून २००२ — शांता शेळके — मराठी कवयित्री, गीतकार आणि लेखिका म्हणून लोकप्रिय होत्या. — साहित्य सन्मान पुरस्कार (जन्म: १२ ऑक्टोबर १९२२)
सुविचार — विजय आणि उत्साहित होणे आणि पराजयाने खिन्न होणे हे तर नैसर्गिकच आहे परंतु आपली परंपरा आपल्याला असे सांगते की यश अपयशापेक्षा आपले कर्तव्य अधि… (लेखक: इंदिरा गांधी — जन्म: १९ नोव्हेंबर १९१७ | निधन: ३१ ऑक्टोबर १९८४)
घटना - ६ जून १९६८ — रॉबर्ट एफ. केनेडी — अमेरिकेचे राष्ट्रपती उमेदवार यांची हत्या.
घटना - ६ जून २००४ — भारताच्या राष्ट्रपतींनी तमिळ शास्त्रीय भाषा म्हणून धोषित केली.
२०२२:मिताली राज— आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त रनस् करणाऱ्या दिग्गज भारतीय क्रिकेटपटू यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
२०२२:— युरोपियन संसदेने २०३५ पर्यंत इंधनावर चालणाऱ्या वाहनांची विक्री बंद करण्यास मत दिले.
२००४:शुक्र संक्रमण— १८८२ नंतरचे पहिले शुक्र संक्रमण.
१९९२:जागतिक महासागर दिन— पहिल्यांदा साजरा करण्यात आला.
१९८७:न्यूझीलंड न्यूक्लियर फ्री झोन— न्यूझीलंडच्या सरकारने, निःशस्त्रीकरण आणि शस्त्रास्त्र नियंत्रण कायदा१९८७ अंतर्गत राष्ट्रीय आण्विक मुक्त क्षेत्र स्थापन केले.
१९५३:एफ-५ चक्रीवादळ— अमेरिकेतील मिशिग मध्ये झालेल्या वादळात ११६ लोकांचे निधन, ८४४ लोक जखमी आणि ३४० घरं उद्ध्वस्त झाली.
१९५३:अमेरिका— कृष्णवर्णीयांना हॉटेलमधे सेवा नाकारण्यास अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली.
१९४८:एअर इंडिया— मुंबई - लंडन विमानसेवा सुरू झाली.
१९४२:दुसरे महायुद्ध— इंपीरियल जपानी नौदलाने सिडनी आणि न्यूकॅसल या ऑस्ट्रेलियन शहरांवर हल्ला केला.
१९४१:दुसरे महायुद्ध— दोस्त राष्ट्रांनी सीरीया व लेबानॉन पादाक्रांत केले.
१९४०:दुसरे महायुद्ध— ऑपरेशन अल्फाबेट: नार्विक देशामधून मित्र राष्ट्रांना बाहेर काढले.
१९२९:मार्गारेट बॉन्डफिल्ड— युनायटेड किंगडमच्या मंत्रिमंडळात पहिल्या महिला मंत्री बनल्या.
१९१५:— लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना लिहुन पूर्ण केलेल्या गीतारहस्य या ग्रंथाचे गायकवाडवाड्यात प्रकाशन झाले.
१९१२:यूनिव्हर्सल पिक्चर्स— कंपनीची स्थापना.
१७८३:आईसलँड— देशातीललाकी ज्वालामुखीचा उद्रेक, किमान १ हजार लोकांचे निधन.
१७१३:— मुघलांनी १६८९ मधे जिंकलेला रायगड किल्ला पंतप्रतिनिधी यांनी सिद्दीकडुन राजकारणाने जिंकुन घेतला.
१७०७:— औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुअज्जम आणि आझमशाह या त्याच्या दोन मुलांमधे दिल्लीच्या तख्तासाठी युद्ध झाले. यात मुअज्जमने आझमशाहला ठार करुन दिल्लीची गादी बळकावली.
१६७०:मराठा साम्राज्य— पुरंदरच्या तहात गमावलेला रोहिडा किल्ला शिवाजी महाराजांनी परत जिंकून घेतला.
जन्म
१९७५:शिल्पा शेट्टी— अभिनेत्री, उद्योजिका आणि फिटनेस क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे. — चॅम्पियन्स ऑफ चेंज
१९५७:डिंपल कपाडिया— राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री, अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये कार्यरत. — राष्ट्रीय पुरस्कार
निधन
२०२२:बिरखा बहादूर मुरिंगला— लिम्बू साहित्यिक, भाषा आणि संस्कृती संवर्धनासाठी प्रसिद्ध होते. — पद्मश्री पुरस्कार
(जन्म: १३ एप्रिल १९४३
)