सुविचार — तुम्ही जर स्वतःच्या मानसन्मानाला महत्त्व देत असाल तर गुणवान लोकांच्या संगतीत राहा वाईट लोकांच्या संगतीत राहण्यापेक्षा तुम्ही एकटे राहिलेलेच… (लेखक: जॉर्ज वॉशिंग्टन — जन्म: २२ फेब्रुवारी १७३२ | निधन: १४ डिसेंबर १७९९)
सुविचार — हीच कृती करणाऱ्यांचा पाठोपाठ सूड हा आपोआपच येत असतो (लेखक: टी फुलर)
सुविचार — तुम्ही जर स्वतःच्या मानसन्मानाला महत्त्व देत असाल तर गुणवान लोकांच्या संगतीत राहा वाईट लोकांच्या संगतीत राहण्यापेक्षा तुम्ही एकटे राहिलेलेच… (लेखक: जॉर्ज वॉशिंग्टन — जन्म: २२ फेब्रुवारी १७३२ | निधन: १४ डिसेंबर १७९९)
सुविचार — हीच कृती करणाऱ्यांचा पाठोपाठ सूड हा आपोआपच येत असतो (लेखक: टी फुलर)
२०२२:मिताली राज— आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त रनस् करणाऱ्या दिग्गज भारतीय क्रिकेटपटू यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
२०२२:— युरोपियन संसदेने २०३५ पर्यंत इंधनावर चालणाऱ्या वाहनांची विक्री बंद करण्यास मत दिले.
२००४:शुक्र संक्रमण— १८८२ नंतरचे पहिले शुक्र संक्रमण.
१९९२:जागतिक महासागर दिन— पहिल्यांदा साजरा करण्यात आला.
१९८७:न्यूझीलंड न्यूक्लियर फ्री झोन— न्यूझीलंडच्या सरकारने, निःशस्त्रीकरण आणि शस्त्रास्त्र नियंत्रण कायदा१९८७ अंतर्गत राष्ट्रीय आण्विक मुक्त क्षेत्र स्थापन केले.
१९५३:एफ-५ चक्रीवादळ— अमेरिकेतील मिशिग मध्ये झालेल्या वादळात ११६ लोकांचे निधन, ८४४ लोक जखमी आणि ३४० घरं उद्ध्वस्त झाली.
१९५३:अमेरिका— कृष्णवर्णीयांना हॉटेलमधे सेवा नाकारण्यास अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली.
१९४८:एअर इंडिया— मुंबई - लंडन विमानसेवा सुरू झाली.
१९४२:दुसरे महायुद्ध— इंपीरियल जपानी नौदलाने सिडनी आणि न्यूकॅसल या ऑस्ट्रेलियन शहरांवर हल्ला केला.
१९४१:दुसरे महायुद्ध— दोस्त राष्ट्रांनी सीरीया व लेबानॉन पादाक्रांत केले.
१९४०:दुसरे महायुद्ध— ऑपरेशन अल्फाबेट: नार्विक देशामधून मित्र राष्ट्रांना बाहेर काढले.
१९२९:मार्गारेट बॉन्डफिल्ड— युनायटेड किंगडमच्या मंत्रिमंडळात पहिल्या महिला मंत्री बनल्या.
१९१५:— लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना लिहुन पूर्ण केलेल्या गीतारहस्य या ग्रंथाचे गायकवाडवाड्यात प्रकाशन झाले.
१९१२:यूनिव्हर्सल पिक्चर्स— कंपनीची स्थापना.
१७८३:आईसलँड— देशातीललाकी ज्वालामुखीचा उद्रेक, किमान १ हजार लोकांचे निधन.
१७१३:— मुघलांनी १६८९ मधे जिंकलेला रायगड किल्ला पंतप्रतिनिधी यांनी सिद्दीकडुन राजकारणाने जिंकुन घेतला.
१७०७:— औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुअज्जम आणि आझमशाह या त्याच्या दोन मुलांमधे दिल्लीच्या तख्तासाठी युद्ध झाले. यात मुअज्जमने आझमशाहला ठार करुन दिल्लीची गादी बळकावली.
१६७०:मराठा साम्राज्य— पुरंदरच्या तहात गमावलेला रोहिडा किल्ला शिवाजी महाराजांनी परत जिंकून घेतला.