१२ डिसेंबर
-
२०१६: — प्रियांका चोप्रा यांना युनिसेफ (UNICEF) सदिच्छा दूत म्हणून नेमण्यात आले.
-
१९११: — दिल्ली ही भारताची राजधानी करण्यात आली. या आधी कोलकाता ही भारताची राजधानी होती.
-
१९५०: रजनीकांत — भारतीय सुप्रसिद्ध अभिनेते — पद्म विभूषण, पद्म भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार
-
१९४०: शरद पवार — महाराष्ट्राचे ७वे मुख्यमंत्री, राष्टवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष — पद्म विभूषण
-
१९३७: भवरलाल जैन — जैन इरिगेशन सिस्टिमचे संस्थापक अध्यक्ष, समाजसेवक — पद्मश्री
-
२०१२: पं. रवी शंकर — भारतीय सतार वादक — भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण
-
१९६४: मैथिलिशरण गुप्त — भारतीय हिंदी कवी — पद्म भूषण