सुविचार — कोणत्याही कामाची चांगली तयारी केल्याशिवाय त्या कामाला आरंभ न करणे आणि सुरू केलेले काम प???र्ण करूनच हात वेगळे करणे हे बुद्धीचे पहिले लक्षण… (लेखक: विनोबा भावे — जन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२)
घटना - ११ सप्टेंबर १२९७ — स्टर्लिंग ब्रिजच्या लढाईत स्कॉटिश सैन्याने इंग्लंडचा पराभव.
घटना - ११ सप्टेंबर १९४१ — अमेरिकेने पेंटागॉन बांधायला सुरुवात केली.
सुविचार — प्रगतीचा मार्ग हा चुकीच्या काटा-कुठयातून जातो जो मनुष्य या काटा-कुठ्यांना भितो त्याची कधीही प्रगती होत नाही (लेखक: विनोबा भावे — जन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२)
घटना - ११ सप्टेंबर १९७२ — नाट्यमंदार निर्मित आणि प्रा. मधुकर तोरडमल लिखित व दिग्दर्शित तरुण तुर्क, म्हातारे अर्क या नाटकाचा पहिला प्रयोग इचलकरंजी येथील डेक्कन स्पिनिंग मिलच्या गणेशोत्सवात झाला.
सुविचार — कोणत्याही कामाची चांगली तयारी केल्याशिवाय त्या कामाला आरंभ न करणे आणि सुरू केलेले काम प???र्ण करूनच हात वेगळे करणे हे बुद्धीचे पहिले लक्षण… (लेखक: विनोबा भावे — जन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२)
घटना - ११ सप्टेंबर १२९७ — स्टर्लिंग ब्रिजच्या लढाईत स्कॉटिश सैन्याने इंग्लंडचा पराभव.
घटना - ११ सप्टेंबर १९४१ — अमेरिकेने पेंटागॉन बांधायला सुरुवात केली.
सुविचार — प्रगतीचा मार्ग हा चुकीच्या काटा-कुठयातून जातो जो मनुष्य या काटा-कुठ्यांना भितो त्याची कधीही प्रगती होत नाही (लेखक: विनोबा भावे — जन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२)
घटना - ११ सप्टेंबर १९७२ — नाट्यमंदार निर्मित आणि प्रा. मधुकर तोरडमल लिखित व दिग्दर्शित तरुण तुर्क, म्हातारे अर्क या नाटकाचा पहिला प्रयोग इचलकरंजी येथील डेक्कन स्पिनिंग मिलच्या गणेशोत्सवात झाला.
२०१६:— प्रियांका चोप्रा यांना युनिसेफ (UNICEF) सदिच्छा दूत म्हणून नेमण्यात आले.
१९११:— दिल्ली ही भारताची राजधानी करण्यात आली. या आधी कोलकाता ही भारताची राजधानी होती.
जन्म
१९५०:रजनीकांत— भारतीय सुप्रसिद्ध अभिनेते — पद्म विभूषण, पद्म भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार
१९४९:गोपीनाथ मुंडे— महाराष्ट्राचे ३रे उपमुख्यमंत्री
(निधन: ३ जून २०१४
)
१९४०:शरद पवार— महाराष्ट्राचे ७वे मुख्यमंत्री, राष्टवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष — पद्म विभूषण
१९३७:भवरलाल जैन— जैन इरिगेशन सिस्टिमचे संस्थापक अध्यक्ष, समाजसेवक — पद्मश्री
(निधन: २५ फेब्रुवारी २०१६
)
निधन
२०१२:पं. रवी शंकर— भारतीय सतार वादक — भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण
(जन्म: ७ एप्रिल १९२०
)
१९६४:मैथिलिशरण गुप्त— हिंदी कवी आणि राष्ट्रवादी साहित्यिक, खडीबोली हिंदीच्या विकासातील महत्त्वाचे कवी — पद्मभूषण, साहित्य वाचस्पती
(जन्म: ३ ऑगस्ट १८८६
)